ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत आज इंदिरा गांधींच्या जयंती निमित्त 90 टक्के महिलांचा सहभाग

author img

By

Published : Nov 19, 2022, 10:20 AM IST

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra ) शेगाव येधुन पुढे निघत आहे. इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ( Indira Gandhi birth anniversary ) भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग (90 percent women participate) असणार आहे.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

शेगाव: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत शनिवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त महिलां मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. शेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केटयार्ड (Gajanandada Patil Market Yard) येथून सकाळी ६ वाजता यात्रेतील सहभागींनी प्रवास सुरू केला आणि जलंबकडे प्रयाण केले. ही पदयात्रा भास्तान मार्गे जाऊन जळगाव जामोद शहरात रात्रीचा मुक्काम असेल. यात्रेत बचत गटातील महिला आणि निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी या यात्रेत सामील होतील असे म्हटले आहे.

यात्रेच्या मार्गावर गांधींनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि स्थानिकही त्यांच्यासोबत चालले. रविवारी रात्री भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात बुरहानपूर येथे प्रवेश करेल. तेलंगणातून ७ नोव्हेंबरला यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आणि नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात १५ विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघांतुन गेली. 14 दिवसात यात्रेने 382 किलो मीटर अंतर कापले. गांधींनी महाराष्ट्रातील दोन जाहीर सभांना संबोधित केले.

शेगाव: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत शनिवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त महिलां मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. शेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केटयार्ड (Gajanandada Patil Market Yard) येथून सकाळी ६ वाजता यात्रेतील सहभागींनी प्रवास सुरू केला आणि जलंबकडे प्रयाण केले. ही पदयात्रा भास्तान मार्गे जाऊन जळगाव जामोद शहरात रात्रीचा मुक्काम असेल. यात्रेत बचत गटातील महिला आणि निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी या यात्रेत सामील होतील असे म्हटले आहे.

यात्रेच्या मार्गावर गांधींनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि स्थानिकही त्यांच्यासोबत चालले. रविवारी रात्री भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात बुरहानपूर येथे प्रवेश करेल. तेलंगणातून ७ नोव्हेंबरला यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आणि नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात १५ विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघांतुन गेली. 14 दिवसात यात्रेने 382 किलो मीटर अंतर कापले. गांधींनी महाराष्ट्रातील दोन जाहीर सभांना संबोधित केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.