भंडारा - भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसे प्रकल्प (Gose Dam project) 34 वर्षानंतर पहिल्यांदाच शंभर टक्के भरला आहे. 245.500 ही सर्वोच्च पाणी पातळी धरणाने यावर्षी गाठलेली आहे. अडीच लाख हेक्टर शेतीला सिंचन देण्याच्या उद्देशाने 1988 मध्ये याचे भूमिपूजन झाले होते. मात्र उद्देशाची पूर्ती होण्यासाठी तब्बल 34 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली.
राजीव गांधी यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजन -
पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी 1983 साली भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर गोसे प्रकल्पल निर्मितीची शासकीय मान्यता मिळाली. यानंतर 1988 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते (Bhumi Pujan was performed by Rajiv Gandhi) पायाभरणी करण्यात आली.
भूमिपूजनाच्या तब्बल 34 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोसे धरण पहिल्यांदाच 100 टक्के भरले
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसे प्रकल्प 34 वर्षानंतर पहिल्यांदाच शंभर टक्के भरला आहे. 245.500 ही सर्वोच्च पाणी पातळी धरणाने यावर्षी गाठलेली आहे. अडीच लाख हेक्टर शेतीला सिंचन देण्याच्या उद्देशाने 1988 मध्ये याचे भूमिपूजन झाले होते. मात्र उद्देशाची पूर्ती होण्यासाठी तब्बल 34 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली.
भंडारा - भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसे प्रकल्प (Gose Dam project) 34 वर्षानंतर पहिल्यांदाच शंभर टक्के भरला आहे. 245.500 ही सर्वोच्च पाणी पातळी धरणाने यावर्षी गाठलेली आहे. अडीच लाख हेक्टर शेतीला सिंचन देण्याच्या उद्देशाने 1988 मध्ये याचे भूमिपूजन झाले होते. मात्र उद्देशाची पूर्ती होण्यासाठी तब्बल 34 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली.
राजीव गांधी यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजन -
पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी 1983 साली भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर गोसे प्रकल्पल निर्मितीची शासकीय मान्यता मिळाली. यानंतर 1988 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते (Bhumi Pujan was performed by Rajiv Gandhi) पायाभरणी करण्यात आली.