ETV Bharat / state

पैठणमध्ये गुलाबी थंडीची चाहूल; रब्बी पिकांवरील धुक्याच्या सावटाने शेतकरी चिंतेत

author img

By

Published : Dec 19, 2019, 12:24 PM IST

पैठणमध्ये गुलाबी थंडीने पैठणचे वातावरण अल्हाददायक झाले आहे. मात्र, धुक्याचे प्रमाण वाढत असून याचा परिणाम रब्बी पिकांवर होण्याची शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे

aurangabad
पैठणमध्ये गुलाबी थंडीची चाहूल

औरंगाबाद - सध्या राज्यभरात थंडीची लहर सुरू आहे. हिवाळा संपण्याच्या तयारीत असताना थंडीत वाढ होऊ लागली आहे. पैठणमध्येही घनदाट धुक्याची चादर पसरल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. मात्र, धुक्याचे प्रमाण वाढत असून याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

aurangabad
संत ज्ञानेश्वर उद्यान

हिरवाईने नटलेला अथांग असा नाथसागर आणि त्याच्या शेजारी गर्द हिरवी झाडी. सोबतच शेकडो एकर परिसरातील विस्तीर्ण अशा निसर्ग सौदर्याने नटलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानात पैठणकर अणि पर्यटक घनदाट धुक्याचा नजराना अनुभवताहेत. पहाटेपासून तर सकाळी ७ पर्यंत येथे माँर्निगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढत होत असल्याचे दिसत आहे.

थंडी आणि धुक्यामध्ये नागरिक हरखले असले तरी, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या गहु, हरभरा, ज्वारीच्या पिकांवर थंडीचा परिणाम होत असल्याने धुक्याचे प्रमाण वाढल्यास ही पिकं धुक्याची बळी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा - वाईन शाॅपच्या मॅनेजरचा खून करणाऱ्या 'त्या' टोळीचा पर्दाफाश

खर्‍या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. तर, अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पाहायला मिळते तरीसुध्दा दुपारी उष्मा जणवतो. थंडी आणि उष्म्यामुळे थंडी, ताप व खोकल्यासारखे साथीचे आजार वाढत आहेत. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
हेही वाचा - पाय घसरल्याने डोंगरावरून पडून तरुणीचा मृत्यू; 'ते' स्वप्न अर्धवटच राहिले

औरंगाबाद - सध्या राज्यभरात थंडीची लहर सुरू आहे. हिवाळा संपण्याच्या तयारीत असताना थंडीत वाढ होऊ लागली आहे. पैठणमध्येही घनदाट धुक्याची चादर पसरल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. मात्र, धुक्याचे प्रमाण वाढत असून याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

aurangabad
संत ज्ञानेश्वर उद्यान

हिरवाईने नटलेला अथांग असा नाथसागर आणि त्याच्या शेजारी गर्द हिरवी झाडी. सोबतच शेकडो एकर परिसरातील विस्तीर्ण अशा निसर्ग सौदर्याने नटलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानात पैठणकर अणि पर्यटक घनदाट धुक्याचा नजराना अनुभवताहेत. पहाटेपासून तर सकाळी ७ पर्यंत येथे माँर्निगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढत होत असल्याचे दिसत आहे.

थंडी आणि धुक्यामध्ये नागरिक हरखले असले तरी, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या गहु, हरभरा, ज्वारीच्या पिकांवर थंडीचा परिणाम होत असल्याने धुक्याचे प्रमाण वाढल्यास ही पिकं धुक्याची बळी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा - वाईन शाॅपच्या मॅनेजरचा खून करणाऱ्या 'त्या' टोळीचा पर्दाफाश

खर्‍या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. तर, अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पाहायला मिळते तरीसुध्दा दुपारी उष्मा जणवतो. थंडी आणि उष्म्यामुळे थंडी, ताप व खोकल्यासारखे साथीचे आजार वाढत आहेत. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
हेही वाचा - पाय घसरल्याने डोंगरावरून पडून तरुणीचा मृत्यू; 'ते' स्वप्न अर्धवटच राहिले

Intro:गुलाबी थंडीची चाहुल,अण घनदाट धुक्याची चादर त्यामुळे पैठणचे वातावरणही अल्हाददायक
मात्र रब्बी हंगामातील पिकाना धोका होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्तBody:हिरवाईने नटलेला अथांग असा नाथसागर त्याच्या शेजारीच गर्द हिरवी झाडी, शेकडो एकर परीसरातील विस्तीर्ण अशा निसर्ग सौदर्याने नटलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यान मधे पैठणकर अणि पर्यटकांनी अनुभवला घनदाट धुक्याचा नजराना

पहाटपासुन ते सात वाजेपर्यंत माँर्निग वॉक साठी आलेले नागरिक चालू वर्षातील गुलाबी थंडीत पडलेल्या घनदाट धुक्याचा नजराण्यात हरवुन गेले होते .

पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे.त्यामुळे पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात पहाटे फिरणाराची संख्या वाढत आसल्याचे कळते.Conclusion:मात्र या धुक्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होणार आहे सध्या गहु,हरभरा,ज्वारीच्या पिकावर याचा परिणाम होत असल्याने धुक्याचे प्रमाण वाढल्यास पिके हि धुक्याचे बळी होतात त्यामुळे शेतकर्याची चिंता वाढली आहे.

खर्‍या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. तर अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पहायला मिळते. तरी सुध्दा दुपारी उष्मा जणवतो. थंडी अाणि उष्म्यामूळे साथीचे (थंडी, ताप व खोकला) अाजार वाढत अाहेत. त्यामुळे या वातावरणात अारोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.