ETV Bharat / state

जायकवाडी धरणात ९२ टक्के पाणीसाठा; दोन दरवाजे उघडले

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्युसेक तसेच जलविद्युत केंद्रातून १५८९ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.

author img

By

Published : Aug 15, 2019, 6:45 PM IST

Updated : Aug 15, 2019, 11:07 PM IST

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्यूसेक तसेच जलविद्युतकेंद्रातून १५८९ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.

औरंगाबाद - नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्युसेक तसेच जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. दोन वर्षांनंतर जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार असल्याने पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

मागील महिन्यात नाशिकसह नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन दिवसात पाण्याचा ओघ कमी झाल्याने धरणाचे दरवाजे यावर्षी तरी उघडणार का असा प्रश्न होता. धरणात 96 टक्के पाणीसाठा झाल्यावर दरवाजे उघडणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, 92 टक्के पाणीसाठा होताच जायकवाडीचे दोन दरवाजे उघडण्यात आले. धरणाच्या दरवाजा क्रमांक 10 आणि 27 मधून 1050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात असून, सद्या धरणात पाण्याची आवक 5000 क्युसेक आहे. या विसर्गामुळे गोदावरी नदी भरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्यूसेक तसेच जलविद्युतकेंद्रातून १५८९ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.

धरणाच्या डाव्या कालव्यातून 1400 व उजव्या कालव्यातून 900 क्युसेकने विसर्ग होत आहे. तसेच सायंकाळी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने तसेच रात्री अकराच्या दरम्यान, पुन्हा दोन दरवाजे अर्ध्या फुटाने खाली करून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांसाठी धरणाचे हे दृश्य म्हणजे परवणीच ठरली आहे.

औरंगाबाद - नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्युसेक तसेच जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. दोन वर्षांनंतर जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार असल्याने पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

मागील महिन्यात नाशिकसह नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन दिवसात पाण्याचा ओघ कमी झाल्याने धरणाचे दरवाजे यावर्षी तरी उघडणार का असा प्रश्न होता. धरणात 96 टक्के पाणीसाठा झाल्यावर दरवाजे उघडणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, 92 टक्के पाणीसाठा होताच जायकवाडीचे दोन दरवाजे उघडण्यात आले. धरणाच्या दरवाजा क्रमांक 10 आणि 27 मधून 1050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात असून, सद्या धरणात पाण्याची आवक 5000 क्युसेक आहे. या विसर्गामुळे गोदावरी नदी भरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरण 92 टक्के भरले असून, सद्या धरणाच्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्यूसेक तसेच जलविद्युतकेंद्रातून १५८९ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.

धरणाच्या डाव्या कालव्यातून 1400 व उजव्या कालव्यातून 900 क्युसेकने विसर्ग होत आहे. तसेच सायंकाळी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने तसेच रात्री अकराच्या दरम्यान, पुन्हा दोन दरवाजे अर्ध्या फुटाने खाली करून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांसाठी धरणाचे हे दृश्य म्हणजे परवणीच ठरली आहे.

Intro:जायकवाडी धारणामधून दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. जायकवाडी धरणाच्या १०,२७ या दरवाजे अर्ध्या फुट उंचीने उघडुन १०४८ क्यूसेक वेगाने विसर्ग गोदवारी पात्रात सोडण्यात आला. Body:नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जायकवाडी धरत 92 टक्के भरलं असून जायकवाडीच्या सद्या स्थितीत धरणाच्या घडलेल्या दोन दरवाज्यांमधून १०४८ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९क्यूसेक इतका असा एकुण २६३७ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.Conclusion:दोन वर्षानंतर जायकवाडी धरणं शंभर टक्के भरणार आहे. गेल्या महिनाभरात नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात मोठा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणी साठा 92 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या तीन दिवसात पाण्याचा ओघ कमी झाल्याने धरणाचे दरवाजे यावर्षी तरी उघडणार का हा प्रश्न होता. धरणात 96 टक्के पाणीसाठा झाल्यावर धरणाचे दरवाजे उघडणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र 92 टक्के पाणी साठा होताच जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी धरणाच्या दरवाजा क्रमांक 10 आणि 27 दरवाजातून 1050 व्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात असुन सध्याचा पाणी साठा 92%असल्याने 1 वाजेदरम्यान आवक 5000 व्युसेक आहे. दोन्ही दरवाजे अर्धा फुटाने उचलून त्यातून विसर्ग चालू असल्याने गोदावरी आता भरून वाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असुन धरण तसेच महसुस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिना निमीत्तने सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकासाठी धरणाचे हे दृश्य विलोभणिय ठरले. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून 1400, उजव्या कालव्यातून 900, आणि हायड्रो मधून 1590, क्यूसेसने विसर्ग करण्यात येत आहे परंतु सायंकाळी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा अर्धाफुटाने तसेच रात्री अकराच्या दरम्यान पुन्हा दोन दरवाजे आर्ध्या फुटवर करून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे.
Last Updated : Aug 15, 2019, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.