ETV Bharat / state

शिल्लेगावात घरगुती भांडणातून विवाहितेने विहिरीत घेतला गळफास

मृत महिलेच्या पतीला दोन पत्नी होत्या. त्यामुळे मृत महिलेचा तिच्या सवत व पती सोबत नेहमीच वाद होत असे. असाच वाद रविवारी झाल्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या.

author img

By

Published : Sep 3, 2019, 12:24 PM IST

शिल्लेगावात घरगुती भांडणातून विवाहितेने विहिरीत घेतला गळफास

औरंगाबाद - घरगुती भांडणाच्या कारणावरून विवाहित महिलेने गावातील विहिरीत वायरच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना शिल्लेगाव जवळील डोंनगाव येथे घडली. भागीरथी भानुदास साबळे (वय-37, डोंनगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

हेही वाचा -अब्दुल सत्तारांच्या हाती 'शिवबंधन'; मातोश्रीवर केला सेनेत प्रवेश

भागीरथी यांच्या पतीला दोन पत्नी होत्या. त्यामुळे भागीरथी यांचा त्यांच्या सवत व पती सोबत नेहमीच वाद होत असे. असाच वाद रविवारी झाल्यानंतर भागीरथी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा आज शोध घेतला असता गावातीलच पोलीस पाटील जाधव यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

हेही वाचा -कौतुकास्पद ! रुग्णांना मोफत जेवण देणारा 'अन्नदाता'; 'त्या' घटनेमुळे केली सुरुवात

शिल्लेगाव पोलिसांनी ग्रामस्थाच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत मृतदेह विहिरीबाहेर काढला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती शिल्लेगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली आहे.

हेही वाचा -औरंगाबादेत दोन तरुणाचा कुंडात बुडून मृत्यू

औरंगाबाद - घरगुती भांडणाच्या कारणावरून विवाहित महिलेने गावातील विहिरीत वायरच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना शिल्लेगाव जवळील डोंनगाव येथे घडली. भागीरथी भानुदास साबळे (वय-37, डोंनगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

हेही वाचा -अब्दुल सत्तारांच्या हाती 'शिवबंधन'; मातोश्रीवर केला सेनेत प्रवेश

भागीरथी यांच्या पतीला दोन पत्नी होत्या. त्यामुळे भागीरथी यांचा त्यांच्या सवत व पती सोबत नेहमीच वाद होत असे. असाच वाद रविवारी झाल्यानंतर भागीरथी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा आज शोध घेतला असता गावातीलच पोलीस पाटील जाधव यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

हेही वाचा -कौतुकास्पद ! रुग्णांना मोफत जेवण देणारा 'अन्नदाता'; 'त्या' घटनेमुळे केली सुरुवात

शिल्लेगाव पोलिसांनी ग्रामस्थाच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत मृतदेह विहिरीबाहेर काढला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती शिल्लेगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली आहे.

हेही वाचा -औरंगाबादेत दोन तरुणाचा कुंडात बुडून मृत्यू

Intro:घरघुती भांडणाच्या कारणावरून एका 37 वर्षीय विवाहित महिलेने गावातील एका विहिरीत वायर च्या साह्याने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी शिल्लेगाव जवळील डोंनगाव येथे उघडकीस आली.
भागीरथी भानुदास साबळे वय-37 (डोंनगाव, जि. औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.


Body:भागीरथी यांच्या पतीला दोन पत्नी होत्या त्यामुळे भागीरथी व त्यांच्या सवत व पती सोबत नेहमीच वाद होत असत असाच वाद रविवारी झालं . त्यानंतर भागीरथी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा आज शोध घेतला असता गावातीलच पोलीस पाटील जाधव यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला . शिल्लेगाव पोलीसानी ग्रामस्थाच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करीत मृतदेह विहीरीबाहेर काढला.व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आला .या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती शिल्लेगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.