ETV Bharat / state

औरंगाबादेत विजेची तार तुटल्याने शॉक लागून शेकडो मेंढ्या ठार

author img

By

Published : Jun 15, 2019, 10:58 AM IST

Updated : Jun 15, 2019, 12:29 PM IST

कन्नड तालुक्यातील जैतापूर येथे विजप्रवाह असलेली तार तुटून विजेचा धक्का लागून शेकडो मेंढया ठार झाले आहेत.

औरंगाबादेत विजेची तार तुटल्याने शॉक लागून शेकडो मेंढ्या ठार

औरंगाबाद - विजप्रवाह असलेली तार तुटून विजेचा धक्का लागून शेकडो मेंढया ठार झाल्याची घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील जैतापूर येथे ही घटना घडली आहे.

औरंगाबादेत विजेची तार तुटल्याने शॉक लागून शेकडो मेंढ्या ठार

जैतापूर शिवारात १५ जूनच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या गट नं २९६ शेतात विजेची तार तूटल्याने शॉकसर्किट झाली. यात शंभरहून अधिक मेंढया मृत्यूमुखी पडल्या. नांदगांव, वैजापूर तालुक्यातील वाकला येथील अंबादास शिंगाडे, सुखदेव आयनर, सदाभाऊ शिंदे, यमाभाऊ शिंदे, संजू शिंगाडे या मेंढपाळांच्या या मेंढ्या आहेत. गावाहुन त्यांचा कुभा चरत चरत ते जैतापूर या गावी थांबले होते. या घटनेने या सर्वांचे मोठे नुकसान झाल्याने सर्व कुटुंब हतबल झाले आहे.

या परिसरात अनेक विजप्रवाह करणारे खांब वाकलेले आहेत. काही ठिकाणी तारा लोंबकळत असून त्या दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली होती. मात्र, महावितरणने कुठलीच हालचाल न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

औरंगाबाद - विजप्रवाह असलेली तार तुटून विजेचा धक्का लागून शेकडो मेंढया ठार झाल्याची घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील जैतापूर येथे ही घटना घडली आहे.

औरंगाबादेत विजेची तार तुटल्याने शॉक लागून शेकडो मेंढ्या ठार

जैतापूर शिवारात १५ जूनच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या गट नं २९६ शेतात विजेची तार तूटल्याने शॉकसर्किट झाली. यात शंभरहून अधिक मेंढया मृत्यूमुखी पडल्या. नांदगांव, वैजापूर तालुक्यातील वाकला येथील अंबादास शिंगाडे, सुखदेव आयनर, सदाभाऊ शिंदे, यमाभाऊ शिंदे, संजू शिंगाडे या मेंढपाळांच्या या मेंढ्या आहेत. गावाहुन त्यांचा कुभा चरत चरत ते जैतापूर या गावी थांबले होते. या घटनेने या सर्वांचे मोठे नुकसान झाल्याने सर्व कुटुंब हतबल झाले आहे.

या परिसरात अनेक विजप्रवाह करणारे खांब वाकलेले आहेत. काही ठिकाणी तारा लोंबकळत असून त्या दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली होती. मात्र, महावितरणने कुठलीच हालचाल न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

Intro:विजेची तार तूटुन शॉक लागून शेकडो मेंढया ठार झाल्याची घटना समोर आली. कन्नड तालुक्यातील जैतापुर येथील घटना आहे. Body:या परिसरात अनेक विज प्रवाह करणारे खांब वाकलेले आहेत, काही ठिकाणी तारा लोंबकळत असून त्या दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यानी महावितरणकडे केली होती, मात्र महावितरणने कुठलीच हालचाल ने केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. Conclusion:विजेची तार तूटुन शॉक लागून शेकडो मेंढया ठार झाल्याची घटना समोर आली. कन्नड तालुक्यातील जैतापुर येथील घटना आहे. १५ जूनच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील जैतापुर शिवरातील ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या गट नं २९६ शेतात विजेची मेन तार तूटल्याने शॉक लागून शंभरहून अधिक मेंढया मृत्युमुखी पडल्या ची घटना घडली आहे. नांदगांव, वैजापूर तालुक्यातील वाकला येथील अंबादास शिंगाडे, सुखदेव आयनर, सदाभाऊ शिंदे, यमाभाऊ शिंदे, संजू शिंगाडे या मेंढपाळाच्या मेंढया असून गावाहुंन त्यांचा कुभा चरत चरत जैतापुर या गावी थांबला होता. या घटनेने यासर्वांचे मोठे नुकसान झाल्याने सर्व कुटुंब हतबल झाले आहे. या परिसरात अनेक विज प्रवाह करणारे खांब वाकलेले असून तारा लोंबकळत असून त्या दुरुस्ती करण्यासाठी महावितरण कड़े यापूर्वी शेतकऱ्यानी मागणी केली होती मात्र महावितरण करून अद्याप कोणतेही करवाई करण्यात आली नाही त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे.
Last Updated : Jun 15, 2019, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.