ETV Bharat / state

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनाला गळती; लाखो लिटर पाणी वाया - पाईपलाईन

पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रान उठवले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शिवाजी महाविद्यालय परिसरात महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासनाकडून मात्र या गळतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

लाखो लिटर पाणी वाया
author img

By

Published : May 16, 2019, 4:24 PM IST


अमरावती- राज्यातील काही भागात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही अमरावती शहरात मात्र पाण्याची नासाडी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील श्री शिवाजी वाणिज्य व कला महाविद्यालया जवळ महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाची पाईप-लाईन फुटली असून यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रान उठवले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शिवाजी महाविद्यालय परिसरात महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासनाकडून मात्र या गळतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शहरात एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे अशा प्रकारची नासाडी होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.


अमरावती- राज्यातील काही भागात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरदूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही अमरावती शहरात मात्र पाण्याची नासाडी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील श्री शिवाजी वाणिज्य व कला महाविद्यालया जवळ महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाची पाईप-लाईन फुटली असून यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रान उठवले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शिवाजी महाविद्यालय परिसरात महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासनाकडून मात्र या गळतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शहरात एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे अशा प्रकारची नासाडी होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

Intro:अमरावतीत म जी प्रा ची पाईप लाइन फुटली ,दिन दिवसा पासून लाखो लिटर पाणी वाया.


अमरावती अँकर
महाराष्ट्र सध्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे.पाण्यासाठी नागरिकांना दूरवरून पाणी आनावे लागत आहे.अमरावती जिल्हात पाण्यासाठी राजकिय लोकप्रतिनिधीनी रान उठवले असतांना .मात्र याच अमरावती शहरातील श्री शिवाजी वानिज्य व कला महाविद्यालया जवळी दोन नंबर गेट जवळ मागील तीन दिवसा पासून महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागाची पाइप लाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असतांना मात्र याकडे म जी प्रा चे दुर्लक्ष झाले आहे.. एकीकडे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणी रस्त्यावरील पेविंग ब्लॉक खालिल पाईप लाईन फुटल्याने तीन दिवसा पासून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.