ETV Bharat / state

सोयाबिनच्या भावात तेजी, दरवाढीचा फायदा मात्र व्यापाऱ्यांना - soybean prices Increase

सोयाबिन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबिन खराब होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी आपला माल विकून टाकला आहे. मात्र, आता सोयाबिनचे दर वाढल्यामुळे याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे.

Increase in soybean prices
सोयाबिनच्या भावात तेजी
author img

By

Published : Dec 19, 2019, 4:16 PM IST

अमरावती - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने सध्या सोयाबिनचे भाव हे वाढले आहेत. सोयाबिन विक्रीच्या हंगामात प्रती क्विंटल 3 हजार 500 रुपयांपर्यंत भाव असताना, चांगल्या सोयाबीनचे दर सध्या 4 हजार 200 पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, सोयाबिनचे दर वाढले असले तरी याचा फायदा अल्प शेतकऱ्यांना होत आहे. तर जास्तीत जास्त फायदा हा व्यापाऱ्यांचा होत असल्याचे दिसत आहे.

सोयाबिन दरवाढीचा फायदा मात्र व्यापाऱ्यांना

हेही वाचा - मुंबईतील 'हे' जपानी बौद्ध विहार नक्कीच तुम्हाला माहीत नसेल, घ्या जाणून

सोयाबिन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबिन खराब होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी आपला माल हा विकून टाकला आहे. मात्र, आता सोयाबिनचे दर वाढल्यामुळे याचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; माजी कुलगुरू मुणगेकरांची मागणी

सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा 3 हजार 710 इतका होता. परंतु, सोयाबिन हे पाण्याने खराब झाले असल्याने त्यावेळी शेतकऱ्यांना भाव मिळू शकला नाही. तर आता सोयाबिनची बाजारपेठेत असलेली आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने सोयाबिनचे दर हे वाढले आहेत.

अमरावती - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने सध्या सोयाबिनचे भाव हे वाढले आहेत. सोयाबिन विक्रीच्या हंगामात प्रती क्विंटल 3 हजार 500 रुपयांपर्यंत भाव असताना, चांगल्या सोयाबीनचे दर सध्या 4 हजार 200 पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, सोयाबिनचे दर वाढले असले तरी याचा फायदा अल्प शेतकऱ्यांना होत आहे. तर जास्तीत जास्त फायदा हा व्यापाऱ्यांचा होत असल्याचे दिसत आहे.

सोयाबिन दरवाढीचा फायदा मात्र व्यापाऱ्यांना

हेही वाचा - मुंबईतील 'हे' जपानी बौद्ध विहार नक्कीच तुम्हाला माहीत नसेल, घ्या जाणून

सोयाबिन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबिन खराब होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी आपला माल हा विकून टाकला आहे. मात्र, आता सोयाबिनचे दर वाढल्यामुळे याचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; माजी कुलगुरू मुणगेकरांची मागणी

सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा 3 हजार 710 इतका होता. परंतु, सोयाबिन हे पाण्याने खराब झाले असल्याने त्यावेळी शेतकऱ्यांना भाव मिळू शकला नाही. तर आता सोयाबिनची बाजारपेठेत असलेली आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने सोयाबिनचे दर हे वाढले आहेत.

Intro:सोयाबिनच्या भावात तेजी ,फायदा मात्र व्यापाऱ्यांचा.
चांगल्या सोयाबिन ला ४२०० पर्यत चा भाव.
-----------------------------------------------------------
अमरावती अँकर

सोयाबिनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने सध्या सोयाबिनचे भाव हे वाढलेले आहे.सोयाबिन विक्रीच्या हंगामात प्रती क्विंटल ३५०० पर्यत विकल्या जाणाऱ्या चांगल्या सोयाबीन चे दर सध्या ४२०० पर्यत पोहचले आहे.सोयाबिनचे दर वाढले असले तरी याचा फायदा अल्प शेतकऱ्यांना होत असून.जास्तीत जास्त फायदा हा व्यापारी यांना होत आहे.कारण सोयाबिन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबिन खराब होईल या भीतीने शेतकऱ्यांनी आपला माल हा विकून टाकला परन्तु आता दर वाढल्याने याचा फायदा हा सर्वाधिक व्यापारी वर्गाला होत आहे.


यावर्षी सोयाबिन काढणीच्या वेळेला पाऊस होता.त्यामुळे सोयाबीन पीक खराब झाले .अशातच शेतकऱ्यांनी घाई घाईत काढलेले सोयाबिन बाजारपेठेत विकले.शासनाने जाहीर केलेला हमीभाव हा ३७१० होता.परंतु सोयाबिन हे पाण्याने खराब झाले असल्याने तेव्हा शेतकऱ्यांना भाव मिळू शकला नाही.परन्तु आता सोयाबिनची बाजारपेठेत असलेली आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने सोयाबिनचे दर हे वाढले आहे...Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.