ETV Bharat / state

अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस; यंदाही हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

शेतकऱ्यांचे नगदी पीक हे सोयाबीन आहे. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची कापणी करतात. आणि त्याची विक्री केल्यानंतर ते शेतकरी आपली दिवाळी साजरी करतात. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारी मुसळधार पावसामुने हजेरी लावल्याने सोयाबीनच्या गंज्या पावसात भिजल्या. त्यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात सापडला आहे. तर योग्य हमीभाव व फारसे उत्पादन होत नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

author img

By

Published : Oct 18, 2019, 6:44 PM IST

अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अमरावती - जिल्ह्यातील अनेक भागात आज (शुक्रवारी) पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षीही या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावून घेतला आहे.

अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा - विहिरीत पडलेल्या नीलगायला वनविभागाच्या बचाव पथकाने दिले जीवनदान

शेतकऱ्यांचे नगदी पीक हे सोयाबीन आहे. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची कापणी करतात. आणि त्याची विक्री केल्यानंतर ते शेतकरी आपली दिवाळी साजरी करतात. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारी मुसळधार पावसामुने हजेरी लावल्याने सोयाबीनच्या गंज्या पावसात भिजल्या. त्यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात सापडला आहे. तर योग्य हमीभाव व फारसे उत्पादन होत नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

हेही वाचा - अमरावतीत लाचखोर तहसीलदार व मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तर आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

अमरावती - जिल्ह्यातील अनेक भागात आज (शुक्रवारी) पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षीही या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावून घेतला आहे.

अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा - विहिरीत पडलेल्या नीलगायला वनविभागाच्या बचाव पथकाने दिले जीवनदान

शेतकऱ्यांचे नगदी पीक हे सोयाबीन आहे. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची कापणी करतात. आणि त्याची विक्री केल्यानंतर ते शेतकरी आपली दिवाळी साजरी करतात. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारी मुसळधार पावसामुने हजेरी लावल्याने सोयाबीनच्या गंज्या पावसात भिजल्या. त्यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात सापडला आहे. तर योग्य हमीभाव व फारसे उत्पादन होत नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

हेही वाचा - अमरावतीत लाचखोर तहसीलदार व मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तर आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

Intro:अमरावती: अवकाळी पावसाने यंदाही हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान.
----------------------------------------
अमरावती अँकर

शेतकऱ्यांचे नगदी पीक हे सोयाबीन आहे.दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची कापणी करून ते विक्री करून यातून शेतकरी आपली दिवाळी साजरी करतात पण अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारी मुसळधार पावसामुने हजेरी लावल्याने सोयाबीनच्या गंज्या पावसात भिजल्या त्यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात असून योग्य हमीभाव व फारसे उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करावी ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे

आज सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारी अमरावती शहरासह ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे काढायला आलेले सोयाबीन व सोयाबीन कापणी करून गंजी लावून ठेवलेल्या सोयाबीन पाण्यात भिजले.त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे।तर आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.