ETV Bharat / state

तिवसा तालुक्यातील वणी परिसरात भीषण आग; दोन संत्रा बागा जळाल्या

आग एवढी भीषण होती क्षणातच जंगलानजीकचा परिसर तिने कवेत घेतला आहे. यात दोन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

author img

By

Published : May 8, 2019, 4:31 PM IST

Updated : May 8, 2019, 5:20 PM IST

तिवसा तालुक्यातील वणी परिसरात भीषण आग

अमरावती - तिवसा तालुक्यातील वणी गाव परिसरात आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गावाशेजारी दोन संत्रा बागा जळून खाक झाल्या आहेत. आग एवढी भीषण होती क्षणातच जंगलानजीकचा परिसर आगीच्या कवेत आला आहे. यात दोन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तिवसा तालुक्यातील वणी परिसरात भीषण आग

वणी परिसरात लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली,तसेच प्रशासनातील अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. संत्रा बागेला लागलेली आग पाहूण वणीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे.

अमरावती - तिवसा तालुक्यातील वणी गाव परिसरात आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गावाशेजारी दोन संत्रा बागा जळून खाक झाल्या आहेत. आग एवढी भीषण होती क्षणातच जंगलानजीकचा परिसर आगीच्या कवेत आला आहे. यात दोन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तिवसा तालुक्यातील वणी परिसरात भीषण आग

वणी परिसरात लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली,तसेच प्रशासनातील अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. संत्रा बागेला लागलेली आग पाहूण वणीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे.

Intro:अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी या गावाशेजारी आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली .या आगीमुळे गावशेजारी दोन संत्राचे बगीचे संत्राचे बगीचे जळून खाक झाले .,आग एवढी भीषण होती की बघता बघता जंगला पासून दोन किलोमीटर पर्यंत
गावा जवळ आली घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले .सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या ,तसेच प्रशासनातील अधिकारी सुद्धा घटनास्थळी आले आहे या वेळी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती।
या दोन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाख रुपयांची बगीचे जळून खाक झालीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 8, 2019, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.