ETV Bharat / state

राजकीय पक्ष ईव्हीएम मशीनमध्ये करतात फेरफार - प्रकाश आंबेडकर - prakash ambedkar on EVM issue in akola

गेल्या 2004 मध्ये ईव्हीएम मशीन आल्या. ईव्हीएम मशीन आहे, तोपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू, असे गृहीत धरू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना दिला.

prakash ambedkar on EVM issue in akola
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Dec 11, 2019, 4:47 PM IST

अकोला - काँग्रेस पक्षातील बंडखोरी करणाऱ्या किंवा पक्षाला त्रास देणाऱ्या उमेदवारांसाठी ईव्हीएम मशीनचा उपयोग केला. त्यानंतर भाजपने या मशीनचा उपयोग पाडण्यासाठी नव्हेतर जिंकण्यासाठी केला. एकंदरीतच राजकीय पक्ष ईव्हीएममध्ये फेरफार करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

राजकीय पक्ष ईव्हीएम मशीनमध्ये करतात फेरफार

गेल्या 2004 मध्ये ईव्हीएम मशीन आल्या. ईव्हीएम मशीन आहे, तोपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू, असे गृहीत धरू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना दिला.

हे वाचलं का? - Citizenship Amendment Bill : मोदी सरकारची आज राज्यसभेत अग्निपरीक्षा, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुबड्या घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार नाही. त्यामुळे ही निवडणूक इतर कोणत्या पक्षाशी गट बंधन न करता स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषद निवडणूक आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर लढवावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुचविलेले पक्षाचे उमेदवार राहणार आहे. त्यांच्याबाबत नाराजी ठेवून पक्षाचे काम न करता दुसऱ्यांना मदत होणार नाही, याची खबरदारी देखील कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या सभेला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकोला - काँग्रेस पक्षातील बंडखोरी करणाऱ्या किंवा पक्षाला त्रास देणाऱ्या उमेदवारांसाठी ईव्हीएम मशीनचा उपयोग केला. त्यानंतर भाजपने या मशीनचा उपयोग पाडण्यासाठी नव्हेतर जिंकण्यासाठी केला. एकंदरीतच राजकीय पक्ष ईव्हीएममध्ये फेरफार करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

राजकीय पक्ष ईव्हीएम मशीनमध्ये करतात फेरफार

गेल्या 2004 मध्ये ईव्हीएम मशीन आल्या. ईव्हीएम मशीन आहे, तोपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू, असे गृहीत धरू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना दिला.

हे वाचलं का? - Citizenship Amendment Bill : मोदी सरकारची आज राज्यसभेत अग्निपरीक्षा, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुबड्या घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार नाही. त्यामुळे ही निवडणूक इतर कोणत्या पक्षाशी गट बंधन न करता स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषद निवडणूक आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर लढवावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुचविलेले पक्षाचे उमेदवार राहणार आहे. त्यांच्याबाबत नाराजी ठेवून पक्षाचे काम न करता दुसऱ्यांना मदत होणार नाही, याची खबरदारी देखील कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या सभेला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:अकोला - राजकीय पक्ष ईव्हीएम मेन्यूक्लेटचा खेळ खेळत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.


Body:वंचित बहुजन आघाडी चा जिल्हा मेळावा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी मलकापूर येथील एका सभागृहात घेण्यात आला. त्या वेळी प्रकाश आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे ते म्हणाले, 2004 मध्ये ईव्हीएम मशीन आल्या. या मशीनचा उपयोग काँग्रेसने पक्षातील बंडखोरी करणाऱ्या किंवा पक्षाला त्रास देणाऱ्या उमेदवारांसाठी केला. त्यानंतर भाजपच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर भाजपने ईव्हीएम मशीनचा उपयोग पाडण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी केला. त्यामुळे जोपर्यंत ईव्हीएम मशीन आहे, तोपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू, असे गृहीत धरू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना दिला.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुबड्या घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार नाही. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक इतर कोणत्या पक्षाची गट बंधन न करता स्वतंत्र लढणार असल्याचे यावेळी स्पष्ट केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा परिषद निवडणुक आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर लढवावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुचविलेले उमेदवार आणि पक्षाचे असलेले हे उमेदवार राहणार असल्याने त्यांच्या बाबत नाराजी ठेवून पक्षाचे काम न करता दुसऱ्यांना मदत होणार नाही, याची खबरदारी ही कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या सभेला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.