ETV Bharat / state

शरद पवारांचा करिष्मा चालला, 'बारा विरूद्ध शून्य' अपयशाची कारणे शोधू - सुजय विखे

author img

By

Published : Oct 30, 2019, 6:55 PM IST

मंत्री राम शिंदे यांच्यासह 3 विद्यमान आमदारांसह 6 उमेदवारांच्या झालेल्या पराभवाचे खापर आमच्यावर अद्याप कोणी फोडल्याची तक्रार आमच्या पर्यंत नाही. आम्ही पाडापाडीचे राजकारण केले, अशी कोणी अधिकृतपणे तक्रार केलीच तर त्याचे उत्तर जरूर देऊ, असे सुजय विखेंनी सांगितले.

सुजय विखे, खासदार

अहमदनगर - लोकसभा निवडणुकात मिळालेल्या यशानंतर नगर जिल्ह्यात 12 विरुद्ध 0 चा नारा कार्यकर्ते आणि उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी होता, अशी सारवासारव खासदार सुजय विखे यांनी केली. जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारत आहोत. मात्र, त्याच बरोबर पक्षाला मिळालेल्या अपयशाची कारणमीमांसा आम्ही तालुका पातळीवर करणार असून मी स्वतः खासदार या नात्याने पक्षाला त्याचे उत्तर देईल, असेही विखेंनी स्पष्ट केले.

सुजय विखे, खासदार

मंत्री राम शिंदे यांच्यासह 3 विद्यमान आमदारांसह 6 उमेदवारांच्या झालेल्या पराभवाचे खापर आमच्यावर अद्याप कोणी फोडल्याची तक्रार आमच्या पर्यंत नाही. आम्ही पाडापाडीचे राजकारण केले, अशी कोणी अधिकृतपणे तक्रार केलीच तर त्याचे उत्तर जरूर देऊ. मात्र, आमदार राजळे, आमदार पाचपुते यांनी स्वतः राधाकृष्ण विखे यांना भेटून आभार मानले आहेत, असा निर्वाळा देत विखेंनी पराभूत भाजप उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचे खंडन केले.

पवारांच्या भाषणांचा धडाका राष्ट्रवादीच्या कामी -

राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे आणि राष्ट्रवादीने चांगली मुसंडी मारल्याच्या प्रश्नावर बोलताना विखेंनी भाजपचा स्ट्राईक रेट निश्चित चांगला असल्याचे निदर्शनास आणले. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे त्यांनी मनमोकळेपणाने कौतुकही केले. पवार साहेबांनी राज्यभर केलेल्या सभांचा तडाखा मान्य करावा लागेल, त्यामुळेच राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याचे त्यांनी कबूल केले.

अहमदनगर - लोकसभा निवडणुकात मिळालेल्या यशानंतर नगर जिल्ह्यात 12 विरुद्ध 0 चा नारा कार्यकर्ते आणि उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी होता, अशी सारवासारव खासदार सुजय विखे यांनी केली. जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारत आहोत. मात्र, त्याच बरोबर पक्षाला मिळालेल्या अपयशाची कारणमीमांसा आम्ही तालुका पातळीवर करणार असून मी स्वतः खासदार या नात्याने पक्षाला त्याचे उत्तर देईल, असेही विखेंनी स्पष्ट केले.

सुजय विखे, खासदार

मंत्री राम शिंदे यांच्यासह 3 विद्यमान आमदारांसह 6 उमेदवारांच्या झालेल्या पराभवाचे खापर आमच्यावर अद्याप कोणी फोडल्याची तक्रार आमच्या पर्यंत नाही. आम्ही पाडापाडीचे राजकारण केले, अशी कोणी अधिकृतपणे तक्रार केलीच तर त्याचे उत्तर जरूर देऊ. मात्र, आमदार राजळे, आमदार पाचपुते यांनी स्वतः राधाकृष्ण विखे यांना भेटून आभार मानले आहेत, असा निर्वाळा देत विखेंनी पराभूत भाजप उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचे खंडन केले.

पवारांच्या भाषणांचा धडाका राष्ट्रवादीच्या कामी -

राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे आणि राष्ट्रवादीने चांगली मुसंडी मारल्याच्या प्रश्नावर बोलताना विखेंनी भाजपचा स्ट्राईक रेट निश्चित चांगला असल्याचे निदर्शनास आणले. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे त्यांनी मनमोकळेपणाने कौतुकही केले. पवार साहेबांनी राज्यभर केलेल्या सभांचा तडाखा मान्य करावा लागेल, त्यामुळेच राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याचे त्यांनी कबूल केले.

Intro:अहमदनगर- बारा-शून्य करण्यात आलेल्या अपयशाची कारणे शोधू, पवार साहेबांचा करिष्मा चालला..-खा.सुजय विखेBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
mh_ahm_01_sujay_vikhe_pc_7204297

अहमदनगर- बारा-शून्य करण्यात आलेल्या अपयशाची कारणे शोधू, पवार साहेबांचा करिष्मा चालला..-खा.सुजय विखे

अहमदनगर- लोकसभा निवडणुकात मिळालेल्या यशानंतर नगर जिल्ह्यात बारा विरुद्ध शून्यचा नारा कार्यकर्ते आणि उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी होता, अशी सारवासारव खा.सुजय विखे यांनी आज नगर मधे केली. जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारत आहोत मात्र त्याच बरोबर पक्षाला मिळालेल्या अपयशाची कारणमीमांसा आम्ही तालुका पातळीवर करणार असून मी स्वतः खासदार या नात्याने पक्षाला त्याचे उत्तर देईल असेही खा.सुजय यांनी यावेळी स्पष्ट केले. मंत्री राम शिंदे यांच्या सह तीन विद्यमान आमदारांसह सहा उमेदवारांच्या झालेल्या पराभवाचे खापर आमच्यावर अद्याप कोणी फोडल्याची तक्रार आमच्या पर्यंत नाही. आम्ही पडापाडीचे राजकारण केले असे कोणी अधिकृतपणे तक्रार केलीच तर त्याचे उत्तर जरूर देऊ, मात्र आ.राजळे,आ.पाचपुते हे स्वतः राधाकृष्ण विखे यांना भेटून आभार मानले आहेत, असा निर्वाळा देत खा.सुजय यांनी पराभूत भाजप उमेदवारांनी मुख्यमंत्र्यानं कडे तक्रार केल्याचा चर्चेचे खंडन केले.

पवारांच्या भाषणांचा धडाका राष्ट्रवादीच्या कामी आला -खा.सुजय
- राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे आणि राष्ट्रवादीने चांगली मुसंडी मारल्याच्या प्रश्नावर बोलताना खा.सुजय यांनी भाजपचा स्ट्राईक रेट निश्चित चांगला असल्याचे निदर्शनास आणले. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे त्यांनी मनमोकळेपणाने कौतुकही केले. पवार साहेबांनी राज्यभर केलेला सभांचा तडाखा मान्य करावा लागेल, त्यामुळेच राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याचे त्यांनी कबूल केले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- बारा-शून्य करण्यात आलेल्या अपयशाची कारणे शोधू, पवार साहेबांचा करिष्मा चालला..-खा.सुजय विखे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.