ETV Bharat / state

रखडलेल्या महामार्गासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी केले 'रास्तारोको'

author img

By

Published : Feb 7, 2020, 9:13 AM IST

अनेक आंदोलने करुन पण काम सुरू होत नाही, खड्डे व धुळीमुळे नागरिकांना, वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे नवीन ठेकेदार निवडला जाईपर्यंत रस्त्यावर पाणी मारुन धुळीचा त्रास कमी करावा. आठ दिवसात काम सुरू झाले नाही तर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किसन आव्हाड यांनी केली.

social-workers-protest-in-pathardi-ahmednagar
'रास्तारोको'

अहमदनगर- पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. यामुळे प्रवाशांना, नागरिकांना याचा त्रास होत आहे. तसेच या रस्तेकामाचा ठेकेदार सार्वजनिक ठिकाणी त्रास होईल, असे वर्तन करत आहे. त्यामुळे त्याच्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी रास्तारोको अंदोलन केले.

हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल

वसंतराव नाईक चौकात तासभर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमदार मोनिका राजळे व खासदार सुजय विखे यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्या बद्दल त्यांच्या विरुद्ध घोषणाही दिल्या. यावेळी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, अरविंद सोनटक्के, विकास नागरगोजे, गोरक्ष ढाकणे, राजाभाऊ बोरुडे, संजय सानप, सुनिल पाखरे, लालभाई शेख, अविनाश टकले अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, सोमनाथ बोरुडे यांच्यासह नागरिकांनीचा सहभाग होता.

एक आठवड्यात कामात सुधारणा झाली नाही तर ठेकेदार व महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले.

अनेक आंदोलने करुन पण काम सुरू होत नाही, खड्डे व धुळीमुळे नागरिकांना, वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे नवीन ठेकेदार निवडला जाईपर्यंत रस्त्यावर पाणी मारुन धुळीचा त्रास कमी करावा. आठ दिवसात काम सुरू झाले नाही तर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किसन आव्हाड यांनी केली.

अहमदनगर- पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. यामुळे प्रवाशांना, नागरिकांना याचा त्रास होत आहे. तसेच या रस्तेकामाचा ठेकेदार सार्वजनिक ठिकाणी त्रास होईल, असे वर्तन करत आहे. त्यामुळे त्याच्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी रास्तारोको अंदोलन केले.

हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल

वसंतराव नाईक चौकात तासभर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमदार मोनिका राजळे व खासदार सुजय विखे यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्या बद्दल त्यांच्या विरुद्ध घोषणाही दिल्या. यावेळी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, अरविंद सोनटक्के, विकास नागरगोजे, गोरक्ष ढाकणे, राजाभाऊ बोरुडे, संजय सानप, सुनिल पाखरे, लालभाई शेख, अविनाश टकले अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, सोमनाथ बोरुडे यांच्यासह नागरिकांनीचा सहभाग होता.

एक आठवड्यात कामात सुधारणा झाली नाही तर ठेकेदार व महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले.

अनेक आंदोलने करुन पण काम सुरू होत नाही, खड्डे व धुळीमुळे नागरिकांना, वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे नवीन ठेकेदार निवडला जाईपर्यंत रस्त्यावर पाणी मारुन धुळीचा त्रास कमी करावा. आठ दिवसात काम सुरू झाले नाही तर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किसन आव्हाड यांनी केली.

Intro:रखडलेल्या महामार्गासाठी रास्तारोको .. Body:रखडलेल्या महामार्गासाठी रास्तारोको ..

पाथर्डी- शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरु करावे रखडलेल्या महामार्गाचे काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार कंपनीविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी त्रास होईल असे वर्तन केलेबद्दल कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी रस्तारोको अंदोलन केले.

तहसिलदार नामदेव पाटील यांनी एक आठवड्यात कामात सुधारणा झाली नाही तर ठेकेदार व महामार्गाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, अरविंद सोनटक्के, विकास नागरगोजे, गोरक्ष ढाकणे, राजाभाऊ बोरुडे, संजय सानप, सुनिल पाखरे,लालभाई शेख, अविनाश टकले अविनाश पालवे,संतोष जिरेसाळ,सोमनाथ बोरुडे यांच्यासह नागरीकांनी वसंतराव नाईक चौकात तासभर रस्तारोको अंदोलन केले.यावेळी आंदोलकांनी आमदार मोनिका राजळे व खासदार सुजय विखे यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्या बद्दल त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी बोलताना किसन आव्हाड यांनी सांगितले की अनेक अंदोलने केली परंतु काम सुरु होत नाही खड्डे व धुळीमुळे नागरीकांना व वाहनधारकांना त्रास होतो. नवीन ठेकेदार निवडला जाई पावेतो रस्त्यावर पाणी मारुन धुळीचा त्रास कमी करावा आठ दिवसात काम सुरु झाले नाही तर कायदेशीर कारवाई करावीअसे सांगितले.यावेळी तहसिलदार नामदेव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या नाशिक येथील अधिकारी विवेक माळुंदे यांच्याशी संपर्क साधत महामार्गाचे काम झाले नाही तर महामार्ग अधिकारी व टेकेदार कंपनीला कारवाईला सामोरे जावे लागेल असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
Conclusion:रखडलेल्या महामार्गासाठी रास्तारोको ..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.