ETV Bharat / sports

भारत वि. दक्षिण आफ्रिका मालिका रद्द!

author img

By

Published : Mar 13, 2020, 6:31 PM IST

या मालिकेचे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे धुवून गेला.

The remaining two matches of the series india vs south africa are canceled due to Corona virus
भारत वि. दक्षिण आफ्रिका मालिका रद्द!

नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचे उर्वरित दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे सामने १५ मार्च आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनऊ आणि कोलकाता येथे खेळले जाणार होते. वृत्तसंस्था पीटीआयने ही माहिती दिली.

  • India's remaining two ODIs against South Africa in Lucknow and Kolkata called off in wake of COVID-19 pandemic: BCCI official

    — Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - सौराष्ट्राने जिंकले रणजीचे पहिलवहिले विजेतेपद

या मालिकेचे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे धुवून गेला. पण आता उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत.

आयपीएलही पुढे -

बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचे उर्वरित दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे सामने १५ मार्च आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनऊ आणि कोलकाता येथे खेळले जाणार होते. वृत्तसंस्था पीटीआयने ही माहिती दिली.

  • India's remaining two ODIs against South Africa in Lucknow and Kolkata called off in wake of COVID-19 pandemic: BCCI official

    — Press Trust of India (@PTI_News) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - सौराष्ट्राने जिंकले रणजीचे पहिलवहिले विजेतेपद

या मालिकेचे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे धुवून गेला. पण आता उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत.

आयपीएलही पुढे -

बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.