मुंबई - भारतीय संघाचा 'हिटमॅन' सलामीवीर रोहित शर्माने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. दरम्यान, मालिकेपूर्वी रोहितला या विक्रमासाठी अवघ्या एका षटकाराची गरज होती, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. मात्र, मुंबईच्या मैदानावर खेळत असताना अखेरीस त्याने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
-
400 International SIXES for @ImRo45 #TeamIndia pic.twitter.com/GMoFtqR4jl
— BCCI (@BCCI) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">400 International SIXES for @ImRo45 #TeamIndia pic.twitter.com/GMoFtqR4jl
— BCCI (@BCCI) December 11, 2019400 International SIXES for @ImRo45 #TeamIndia pic.twitter.com/GMoFtqR4jl
— BCCI (@BCCI) December 11, 2019