ETV Bharat / city

पाणी द्या; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार, खटाव ग्रामस्थांचा इशारा

पाणी सोडण्याची मागणी करुनसुद्धा केवळ राजकीय आडकाठीमुळे गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप खटाव ग्रामस्थांनी केला आहे.

author img

By

Published : Apr 13, 2019, 3:26 PM IST

खटाव ग्रामस्थांचे आंदोलन

सांगली - खटाव गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पाण्याच्या मागणीसाठी मिरजेच्या खटावमधील ग्रामस्थांनी आंदोलन छेडत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

खटाव ग्रामस्थांची प्रतिक्रिया

मिरजेच्या पूर्व भागात असणाऱ्या खटावसह वाड्यावस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाचा तडाखा आणि पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पाणी सोडण्याची मागणी करुनसुद्धा केवळ राजकीय आडकाठीमुळे गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप खटाव ग्रामस्थांनी केला आहे.

सांगली - खटाव गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पाण्याच्या मागणीसाठी मिरजेच्या खटावमधील ग्रामस्थांनी आंदोलन छेडत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

खटाव ग्रामस्थांची प्रतिक्रिया

मिरजेच्या पूर्व भागात असणाऱ्या खटावसह वाड्यावस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाचा तडाखा आणि पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पाणी सोडण्याची मागणी करुनसुद्धा केवळ राजकीय आडकाठीमुळे गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप खटाव ग्रामस्थांनी केला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avbb -

Feed send - file name - R_MH_1_SNG_13_APR_2019_WATAR_ISSUE_ELECTION_BAN_SARFARAJ_SANADI - TO -R_MH_5_SNG_13_APR_2019_WATAR_ISSUE_ELECTION_BAN_SARFARAJ_SANADI .


स्लग - पाणी द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार,खटाव ग्रामस्थांचा इशारा..

अँकर - पिण्याच्या पाण्यासाठी गावाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.पाण्याच्या मागणीसाठी मिरजेच्या खटावा मधील ग्रामस्थांनी आंदोलन छेडत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.Body:व्ही वो - मिरजेच्या पूर्व भागात असणाऱ्या खटावसहा काही वाड्यावस्तीवर ,गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दिवसेंदिवस वाढनाऱ्या उन्हाचा तडाखा आणि यात निर्माण झालेल्या पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.तर पाणी सोडण्याच्या मागणी करून केवळ राजकीय आडकाठीमुळे गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप करत खटाव ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे.पाणी मिळावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.तर दोन दिवसात गावाला पाणी मिळाले नाही,२३ एप्रिल रोजी पार पडणाऱ्या सांगली लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

बाईट - शिवानंद दळवी - ग्रामस्थ - खटाव,मिरज ,सांगली.

बाईट - ग्रामस्थ - खटाव,मिरज ,सांगली.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.