ETV Bharat / city

मालेगाव खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करावी; समीर कुलकर्णींची मागणी

author img

By

Published : Oct 1, 2019, 10:23 AM IST

मालेगाव बाँम्बस्फोटाला 28 सप्टेंबरला अकरा वर्षे उलटल्यानंतरही या खटल्याचा अंतिम निकाल लागत नसल्याने, खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याची मागणी या प्रकरणातील निर्दोष आरोपी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.

अंतिम निकाल लागत नसल्याने मालेगाव खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याची मागणी या प्रकरणातील निर्दोष आरोपी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.

पुणे - मालेगाव बाँम्बस्फोटाला 28 सप्टेंबरला अकरा वर्षे उलटल्यानंतरही या खटल्याचा अंतिम निकाल लागत नसल्याने, खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याची मागणी या प्रकरणातील निर्दोष आरोपी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.

अंतिम निकाल लागत नसल्याने मालेगाव खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याची मागणी या प्रकरणातील निर्दोष आरोपी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.

या खटल्यातील निष्पाप व निर्दोष लोकांना यातना भोगाव्या लागत असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मालेगाव बाँम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह यांना जामिनावर सोडण्यात आले. तसेच या खटल्याची सुनावणी दररोज घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा मालेगाव बाँम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीत उशीर नको - उच्च न्यायालय

खटल्यातील वकील तसेच कर्नल पुरोहीत हे खटला चालवू देत नसल्याने निष्पाप लोकांना त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सध्याचे सरकार या प्रकरणाकडे गंभीररित्या पाहत नसल्याचा आरोप कुलकर्णी यांनी यावेळी केला.

पुणे - मालेगाव बाँम्बस्फोटाला 28 सप्टेंबरला अकरा वर्षे उलटल्यानंतरही या खटल्याचा अंतिम निकाल लागत नसल्याने, खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याची मागणी या प्रकरणातील निर्दोष आरोपी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.

अंतिम निकाल लागत नसल्याने मालेगाव खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू करण्याची मागणी या प्रकरणातील निर्दोष आरोपी समीर कुलकर्णी यांनी केली आहे.

या खटल्यातील निष्पाप व निर्दोष लोकांना यातना भोगाव्या लागत असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मालेगाव बाँम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह यांना जामिनावर सोडण्यात आले. तसेच या खटल्याची सुनावणी दररोज घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा मालेगाव बाँम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीत उशीर नको - उच्च न्यायालय

खटल्यातील वकील तसेच कर्नल पुरोहीत हे खटला चालवू देत नसल्याने निष्पाप लोकांना त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सध्याचे सरकार या प्रकरणाकडे गंभीररित्या पाहत नसल्याचा आरोप कुलकर्णी यांनी यावेळी केला.

Intro: मालेगाव बाँम्बस्फोटाला 28 सप्टेंबरला अकराव वर्षै पुर्ण होऊनसुध्दा अजुनही या खटल्याचा अंतिम निकाल लागत नाही.या खटल्या जे निष्पाप ,निर्दौष लोक आहेत त्यांना मरणासन्न यातना भोगाव्या लागत असुन या खटल्याची सुनावणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी याच खटल्यातील निर्दौषी आरोपी समीर कुलकर्णी यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मालेगाव बाँम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीनावर सोडण्यात आले. त्याचबरोबर हा खटल्याची सुनावणी दररोज घेण्याचे आदेशही सर्वैाच्च न्यायालयाने मुबंई हायकोर्टाला दिले असुन खटल्यातील वकील,कर्नल पुरोहीत हे हा खटला चालवुनच देत नाही त्यांमुळे यातील जे निष्पाप लोक आहेत त्यांना याचा त्रास होत असुन सध्याचे सरकारही याकडे गंभीररित्या पाहत नसल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला. Body:..Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.