ETV Bharat / city

Hari Narke controversial post : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रकरणी हरी नरकेंवर गुन्हा दाखल करा, मूल निवासी मुस्लिम मंचाची मागणी

author img

By

Published : Oct 16, 2022, 11:03 AM IST

प्राध्यापक हरी नरके यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे.त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाचनाशी काय संबंध आहे अशा आशयाची पोस्ट केली ( Hari Narke controversial post about abdul kalam ) आहे. यावर आत्ता विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी नरके यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

Hari Narke controversial post
हरी नरके यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करा

पुणे : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना प्राध्यापक हरी नरके यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे.त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाचनाशी काय संबंध आहे अशा आशयाची पोस्ट केली( Hari Narke controversial post abdul kalam ) आहे. यावर आत्ता विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी नरके यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख संपूर्ण जगात आहे. ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो ज्यांनी भारत देशासाठी मोठा योगदान दिले, अशा महान व्यक्तीबद्दल चुकीचे विधान करणे हे गैर कृत्य आहे. याबाबत हरी नरके यांनी समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे व राज्य सरकारने त्यांच्या गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात आली आहोत.

अब्दुल कलाम यांच्या योगदानाची दखल घेणे गरजेचे - कलाम यांचा वाचन किंवा लिखाणाशी संबंध नसला तरी त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेणे गरजेचे आहे.ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो त्याचा आदर करणे, हीच आपली भारतीय संस्कृती आहे. त्यांनी शंकराचार्यांच्या पायाजवळ बसून आपली नम्रता व आपली भारतीय संस्कृती त्यांनी दाखवली असेल तर यात काही गैर नाही,असे अंजुम इनामदार यांनी म्हटले आहे.

फेसबुक पोस्टवर ए.पी.जे. अब्दुल कलामांचा अपमान - प्रा. हरी नरके यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरांचा निमंत्रण दिले होते. पण त्या कार्यक्रमाला ते आले नाही तर इतका मनामध्ये राग ठेवणे चुकीचा आहे. तो राग मनामध्ये ठेवूनच त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केला आहे. हे अपमान कलाम यांचा नसून तर भारतीयांचा अपमान आहे, असे अंजुम इनामदार म्हटले आहे.

पुणे : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना प्राध्यापक हरी नरके यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे.त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाचनाशी काय संबंध आहे अशा आशयाची पोस्ट केली( Hari Narke controversial post abdul kalam ) आहे. यावर आत्ता विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी नरके यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख संपूर्ण जगात आहे. ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो ज्यांनी भारत देशासाठी मोठा योगदान दिले, अशा महान व्यक्तीबद्दल चुकीचे विधान करणे हे गैर कृत्य आहे. याबाबत हरी नरके यांनी समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे व राज्य सरकारने त्यांच्या गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात आली आहोत.

अब्दुल कलाम यांच्या योगदानाची दखल घेणे गरजेचे - कलाम यांचा वाचन किंवा लिखाणाशी संबंध नसला तरी त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेणे गरजेचे आहे.ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो त्याचा आदर करणे, हीच आपली भारतीय संस्कृती आहे. त्यांनी शंकराचार्यांच्या पायाजवळ बसून आपली नम्रता व आपली भारतीय संस्कृती त्यांनी दाखवली असेल तर यात काही गैर नाही,असे अंजुम इनामदार यांनी म्हटले आहे.

फेसबुक पोस्टवर ए.पी.जे. अब्दुल कलामांचा अपमान - प्रा. हरी नरके यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरांचा निमंत्रण दिले होते. पण त्या कार्यक्रमाला ते आले नाही तर इतका मनामध्ये राग ठेवणे चुकीचा आहे. तो राग मनामध्ये ठेवूनच त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केला आहे. हे अपमान कलाम यांचा नसून तर भारतीयांचा अपमान आहे, असे अंजुम इनामदार म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.