ETV Bharat / city

'सरकार स्थापन कधी होणार अन् मदत कधी मिळणार.. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा नेत्यांना सवाल' - मांडगण फराटा येथे टोम‌ॅटो पिकाचे नुकसान

मुलाबाळाप्रमाणे जपलेली टोम‌ॅटोची शेती पाण्यात गेली.. लाखोंचे नुकसान झाले, आता ही नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार, हा प्रश्न शिरूर तालुक्यातील पंडितराव फराटे यांना पडला आहे.

परतीच्या पावसाने टोम‌ॅटो पिकाचे मोठे नुकसान
author img

By

Published : Nov 16, 2019, 9:19 PM IST

पुणे - शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकवलेली शेतातील पिके परतीच्या पावसाने पुर्णपणे वाया गेली. शिरुर तालुक्यातील मांडगण फराटा येथील शेतकरी पंडितराव फराटे यांना आपल्याच शेतात डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. फराटे यांच्या पाच एकरातील टोम‌ॅटो पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

शिरूर तालुक्यातील मांडगण फराटा येथे परतीच्या पावसाने टोम‌ॅटो पिकाचे मोठे नुकसान...

हेही वाचा... नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले

राज्यात सध्या सत्ता स्थापनेसाठी प्रत्येक राजकीय नेता रोज वेगवेगळे डावपेच खेळत आहे. मात्र दिवसरात्र कष्ट करून पिकवलेली शेती अवकाळी पावसाने मात्र एका डावात उद्ध्वस्त केली. त्यामुळे जिवनमरणाचा प्रश्न उपस्थीत झालेल्या शेतकऱ्यांना आपल्याला नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार यांची चिंता भासत आहे.

हेही वाचा... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू जीप-कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील पंडितराव फराटे यांनी पाच एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, टोमॅटो काढणीला आला असता, परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि टोमॅटोचे पीक पाण्याखाली गेले. पाच एकर शेतीमध्ये पाच लाख रुपये खर्च करून त्यांनी ही टोमॅटोची लागवड केली होती. मात्र परतीच्या पावसाने उभे पीक वाया गेल्याने मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेली नुकसान भरपाई, कशी मिळणार याची चिंता आहे.

हेही वाचा... दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाही, शेतजमीन जाळल्याने होताहेत आरोप

पुणे - शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकवलेली शेतातील पिके परतीच्या पावसाने पुर्णपणे वाया गेली. शिरुर तालुक्यातील मांडगण फराटा येथील शेतकरी पंडितराव फराटे यांना आपल्याच शेतात डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. फराटे यांच्या पाच एकरातील टोम‌ॅटो पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

शिरूर तालुक्यातील मांडगण फराटा येथे परतीच्या पावसाने टोम‌ॅटो पिकाचे मोठे नुकसान...

हेही वाचा... नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले

राज्यात सध्या सत्ता स्थापनेसाठी प्रत्येक राजकीय नेता रोज वेगवेगळे डावपेच खेळत आहे. मात्र दिवसरात्र कष्ट करून पिकवलेली शेती अवकाळी पावसाने मात्र एका डावात उद्ध्वस्त केली. त्यामुळे जिवनमरणाचा प्रश्न उपस्थीत झालेल्या शेतकऱ्यांना आपल्याला नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार यांची चिंता भासत आहे.

हेही वाचा... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू जीप-कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील पंडितराव फराटे यांनी पाच एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, टोमॅटो काढणीला आला असता, परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि टोमॅटोचे पीक पाण्याखाली गेले. पाच एकर शेतीमध्ये पाच लाख रुपये खर्च करून त्यांनी ही टोमॅटोची लागवड केली होती. मात्र परतीच्या पावसाने उभे पीक वाया गेल्याने मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेली नुकसान भरपाई, कशी मिळणार याची चिंता आहे.

हेही वाचा... दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाही, शेतजमीन जाळल्याने होताहेत आरोप

Intro:Anc_ शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करून परतीच्या पावसामुळे आज शिरुर तालुक्यातील मांडगण फराटा येथील पंडितराव फराटे यांना आज आपल्याच शेतात डोक्याला हात लावुन बसण्याची वेळ आली आहे पाच एकर शेतीमध्ये पाच लाख रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड केली आणि परतीच्या पावसाने उभे पीक वाया गेले त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेले पिकाची नुकसान भरपाई कधी मिळणार या विवंचनेत शेतकरी सापडला आहे


Vo_राज्यात राजकारणाची गणितीय दिवसेंदिवस बदलत आहेत प्रत्येक राजकीय नेता सत्तास्थापनेसाठी रोज वेगवेगळे डावपेच खेळतोय मात्र शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी आपल्या शेतीची नुकसान भरपाई कशी मिळणार या विवंचनेत अडकला आहे पंडितराव फराटे यांनी एक एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली मुला बाळा प्रमाणे टोमॅटोची जपवणूक करून टोमॅटो काढणीला आला आणि परतीच्या पावसाने टोमॅटोचे पीक पाण्याखाली गेलं आणि आज या टॉमेटोची ही परिस्थिती पहावी कशी सा प्रश्न आता शेतकर्‍यांना पडला आहे

Byte_पंडीतराव फराटा_शेतकरी

संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक गणित शेतीवर अवलंबून असताना मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेले टोमॅटोचे पीक आज वाया गेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च झाला काही दिवसांपूर्वी राज्यात राष्ट्रपती लागवड सुरु राजवट सुरू झाली त्यात नुकसान भरपाई चे पंचनामे ही झाले मात्र प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची भरपाई कशी व कोण देणार हा प्रश्न आता या महिला विचारत आहेत

Byte_दिपाली फराटे- महिला शेतकरी

End vo_ राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली आणि शेतकरी संकटात सापडला तर दुसरीकडे राज्यातील राजकीय नेते आपल्या सत्तास्थापनेत व्यस्त आहे मात्र मातीत राबराब राबणारा शेतकरी आज मदतीची हाक देते मात्र या हाकेकडे कोण पाहणार हा खरा प्रश्न आहेBody:स्पेशल पँकेज Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.