ETV Bharat / city

Etv Bharat Special Report : कोरोना कालावधीतील अनुभवांबाबत जाणून घेऊ पुण्याच्या उद्योजकांकडून - पुणे प्रेसिडेंट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन

गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेक संपूर्ण जग संकटात होते. ही दोन वर्ष कशी होती. याबद्दल ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पुण्यातील उद्योजकांशी संवाद साधला. आता दोन वर्षांतील नुकसान कसे भरून काढता याबाबत विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

pune corona
pune corona
author img

By

Published : Mar 25, 2022, 8:07 PM IST

पुणे - गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेक संपूर्ण जग संकटात होते. कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक जणांनी स्वकीयांनाही गमावले होते. आता कुठे परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम उद्योगधग्यांनाही बसला. मालकांकडे कामगारांना द्यायला पैसे नव्हते. जागेचे भाडे, वीजबील सर्वच गोष्टी थकल्या होत्या. मात्र, अशा या बिकट परिस्थितीतून वाट काढत आज प्रत्येक जण उभ राहत आहे. मागे वळून बघताना ही दोन वर्ष कशी होती. याबद्दल ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पुण्यातील उद्योजकांशी संवाद साधला.

व्हीडीयो
कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात पकडले होते. अशा वेळी प्रत्येक जण या महामारीचा सामना करत होते. अशावेळी संपूर्ण कामे बंद पडली होती. कित्येकांनी आपले कुटुंब गमावले. किती जणांनी पायी प्रवास करून आपल्या गावी गेले होते. असे पायी चालताना कित्येक लोकांची उपासमार झाली होती. यातून मार्ग काढत आजचा व्यापारीवर्ग उभा आहे. परंतु हे दोन वर्षाचे नुकसान कसे भरून काढणार याचा ते विचार करत आहेत. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यात दोन वर्षात झालेले नुकसान कसे भरून काढता येईल हेच पहात असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Harish Rao : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगाणात शेती खरेदी; तेलंगाणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा, वीजपुरवठा मुद्दा पेटला

पुणे - गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेक संपूर्ण जग संकटात होते. कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक जणांनी स्वकीयांनाही गमावले होते. आता कुठे परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम उद्योगधग्यांनाही बसला. मालकांकडे कामगारांना द्यायला पैसे नव्हते. जागेचे भाडे, वीजबील सर्वच गोष्टी थकल्या होत्या. मात्र, अशा या बिकट परिस्थितीतून वाट काढत आज प्रत्येक जण उभ राहत आहे. मागे वळून बघताना ही दोन वर्ष कशी होती. याबद्दल ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी पुण्यातील उद्योजकांशी संवाद साधला.

व्हीडीयो
कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात पकडले होते. अशा वेळी प्रत्येक जण या महामारीचा सामना करत होते. अशावेळी संपूर्ण कामे बंद पडली होती. कित्येकांनी आपले कुटुंब गमावले. किती जणांनी पायी प्रवास करून आपल्या गावी गेले होते. असे पायी चालताना कित्येक लोकांची उपासमार झाली होती. यातून मार्ग काढत आजचा व्यापारीवर्ग उभा आहे. परंतु हे दोन वर्षाचे नुकसान कसे भरून काढणार याचा ते विचार करत आहेत. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यात दोन वर्षात झालेले नुकसान कसे भरून काढता येईल हेच पहात असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Harish Rao : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगाणात शेती खरेदी; तेलंगाणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा, वीजपुरवठा मुद्दा पेटला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.