ETV Bharat / city

महाराष्ट्राच्या विजयात नाशिकच्या प्रियंकासह साक्षी चमकली - प्रियंका घोडके आणि साक्षी कानडी लेटेस्ट न्यूज

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २  बाद १८० धावांचा डोंगर उभा केला. यात नाशिकच्या यात प्रियांका घोडके हिने ५९  चेंडूत ६१ तर, साक्षी कानडीने ५० चेंडूत दमदार फलंदाजी करत ७६  धावांचे योगदान दिले.

महाराष्ट्राच्या विजयात नाशिकच्या प्रियंका आणि साक्षी चमकल्या
author img

By

Published : Nov 12, 2019, 10:07 PM IST

नाशिक - बीसीसीआय आयोजित पुदुच्चेरी येथे आज पासून सुरू झालेल्या तेवीस वर्षाखालील महिलांसाठी टी-२० क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र्राने सिक्कीमवर १०८ धवांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकच्या प्रियंका घोडके आणि साक्षी कानडी यांच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे हा महाराष्ट्राला हा विजय साध्य करता आला.

हेही वाचा - 'त्या' ऐतिहासिक कसोटीपूर्वी टीम इंडिया इंदोरमध्ये घेणार 'गुलाबी' प्रशिक्षण

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद १८० धावांचा डोंगर उभा केला. यात नाशिकच्या यात प्रियंका घोडके हिने ५९ चेंडूत ६१ तर, साक्षी कानडीने ५० चेंडूत दमदार फलंदाजी करत ७६ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सिक्कीमचा संघ ९ बाद ७२ इतकीच मजल मारू शकला.

नाशिक - बीसीसीआय आयोजित पुदुच्चेरी येथे आज पासून सुरू झालेल्या तेवीस वर्षाखालील महिलांसाठी टी-२० क्रिकेट सामन्यात महाराष्ट्र्राने सिक्कीमवर १०८ धवांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकच्या प्रियंका घोडके आणि साक्षी कानडी यांच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे हा महाराष्ट्राला हा विजय साध्य करता आला.

हेही वाचा - 'त्या' ऐतिहासिक कसोटीपूर्वी टीम इंडिया इंदोरमध्ये घेणार 'गुलाबी' प्रशिक्षण

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद १८० धावांचा डोंगर उभा केला. यात नाशिकच्या यात प्रियंका घोडके हिने ५९ चेंडूत ६१ तर, साक्षी कानडीने ५० चेंडूत दमदार फलंदाजी करत ७६ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सिक्कीमचा संघ ९ बाद ७२ इतकीच मजल मारू शकला.

Intro:नाशिकच्या प्रियंका व साक्षीच्या दमदार खेळीमुळे महाराष्ट्र क्रिकेट टीमचा विजय...


Body:नाशिकच्या प्रियंका व साक्षी मुळे महाराष्ट्र क्रिकेट टीमचा
महाराष्ट्र टीम कडून फलंदाजी करणाऱ्या प्रियांका घोडके आणि साक्षी कानडी यांच्या दमदार अर्ध शतकीय फलंदाजी मुळे महाराष्ट्राने सिक्कीम वर मोठा विजय मिळवला...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ,बीसीसीआय आयोजित पुदुचेरी येथे आज पासून सुरू झालेल्या तेवीस वर्षाखालील महिलांसाठी टी ट्वेटी सामन्यात महाराष्ट्र्र टीम ने सिक्कीम वर 108 धवांनी दणदणीत विजय मिळवला..
निर्धारित 20 षटकात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत 2 बाद 180 धावांचा डोंगर उभा केला, यात नाशिकच्या यात प्रियांका घोडके हिने 59 चेंडूत 61 धावा काढल्या तर साक्षी कानडी ने केवळ 50 चेंडूत दमदार फलंदाजी करत 76 धावांचे योगदान दिले महाराष्ट्राच्या 180 धावांसामोर सिक्कीमचा संघ 9 बाद 72 इतकीच मजल मारू शकला...गोलनंदाजी देखील नाशिकच्या माया सोनवणे हिने एक गाडी बाद करून विजयात योगदान दिले..नाशिकच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा,सचिव समीर रकटे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील सामान्य साठी शुभेच्छा दिल्यात...


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.