ETV Bharat / city

नोटबंदीला तीन वर्षे पूर्ण, नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया - नोटबंदीला तीन वर्षे पूर्ण

मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षानंतर नोटबंदीचा आजही परिणाम जाणवतोय. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

नोटबंदी
author img

By

Published : Nov 8, 2019, 4:38 PM IST

नाशिक - मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षानंतर नोटबंदीचा आजही परिणाम जाणवतोय. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

नोटबंदीला तीन वर्षे पूर्ण, नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया

नोटबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल, ह्या उद्देशाने केलेली नोटबंदी सपशेल फसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. आजही उद्योग, व्यवसायांमध्ये नोटबंदीचा परिणाम जाणवत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तसेच, नोटबंदीमुळे इ. बँकिंग वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. नोटबंदीबाबत नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.

नाशिक - मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षानंतर नोटबंदीचा आजही परिणाम जाणवतोय. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

नोटबंदीला तीन वर्षे पूर्ण, नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया

नोटबंदीनंतर काळा पैसा बाहेर येईल, ह्या उद्देशाने केलेली नोटबंदी सपशेल फसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. आजही उद्योग, व्यवसायांमध्ये नोटबंदीचा परिणाम जाणवत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तसेच, नोटबंदीमुळे इ. बँकिंग वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. नोटबंदीबाबत नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.

Intro:नोटबंदीला तीन वर्षे पूर्ण ,नागरिकांन मधून समिश्र प्रतिक्रिया...


Body:मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाले, तीन वर्षानंतर नोटबंदीचा आज ही परिणाम जाणवतोय याबाबत इटीव्ही भारत ने नागरिकांच्य प्रतिक्रिया जाणून घेतल्या....


मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण झाले मात्र आज देखील नोटबंदीचा परिणाम जाणवत असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे...

नोटबंदी नंतर काळा पैसा बाहेर येईल ह्या उद्देशाने केलेली नोट बंदी सफशेल फसल्याचे नागरिकांनी म्हंटल आहे...आज ही उद्योग,व्यावसाय मध्ये नोटबंदीचा परिणाम जाणवत असतं नागरीकांनी म्हटलं आहे...तसेच नोटबंदी मुळे इ बँकिंग वाढल्याचं नागरिकांनी म्हणत नोटबंदी बाबत नागरिकांन मधून समिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात.
.कपिल भास्कर चौपाल


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.