ETV Bharat / city

गुढीपाडवा शोभायात्रेत 'प्लास्टिकमुक्त मुलुंड' अभियान

अथक प्रतिष्ठानकडून एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्तीची ही शोभायात्रा आज गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली आहे. यात 'प्लास्टिक मुक्त भारत एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याची' हा संदेश घेऊन आज नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानने मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.

author img

By

Published : Apr 6, 2019, 2:21 PM IST

अथकचे कार्यकर्ते

मुंबई - मुलुंड प्लास्टिकमुक्तीसाठी अथक प्रतिष्ठानकडून एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्तीची ही शोभायात्रा आज गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली आहे. यात 'प्लास्टिक मुक्त भारत एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याची' हा संदेश घेऊन आज नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानने मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी 'मेरा भारत स्वच्छ भारत' ही घोषणा देत प्लास्टिक मुक्त मुलुंड हा संदेश दिला आहे.

अतुल कस्तुरे


महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक बंदी आहे. पण जे प्लास्टिक बंद झाले ते फक्त वन टाईम वापरले जाणारे प्लास्टिक आहे. जे फक्त पाच ते सहा टक्के प्लास्टिक बाकी ९५ टक्के प्लास्टिक आपल्या घरात येत आहे. प्लास्टिक मुक्त मुलुंड ठेवण्यासाठी ही मुलुंडमध्ये मोहीम चालू आहे, असे अतुल कस्तुरे म्हणाले. मुलुंडमध्ये आमचा पायलट प्रोजेक्ट चालू आहे. जेणेकरुन आम्ही महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक गोळा करुन प्लास्टिक पुण्याला पाठवतो. त्यानंतर प्लास्टिकचे रुपांतर हायस्पीड डिझेलमध्ये करण्यात येते. म्हणजे त्याला इंसोल्युशन देण्यात येत आहे. हे प्लास्टिक निसर्गात परत जाणार नाही. त्याचे डिझेलमध्ये रुपांतर होईल.


मुलुंडमध्ये जवळपास शंभर सोसायट्या आणि सर्वच शाळा यांचा सहभाग असतो. आम्ही गेले २६ महिने हा कार्यक्रम चालू केला आहे. त्यात सध्या लोकल कॉर्पोरेटर आणि सगळ्याच पक्षांचा सहभाग आहे. प्लास्टिक प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र होऊन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शोभायात्रामध्ये आम्ही सहभाग घेतलेल्याचे त्यांनी सांगितले.


गुडीपाडव्यानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेत मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे. पुढील काळात चांगले प्रशासन निर्माण झाले पाहिजे. लोकशाहीच्या हितासाठी आपण सर्वांनी आवश्य मतदान केले पाहिजे, असे अथक प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

मुंबई - मुलुंड प्लास्टिकमुक्तीसाठी अथक प्रतिष्ठानकडून एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्तीची ही शोभायात्रा आज गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली आहे. यात 'प्लास्टिक मुक्त भारत एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याची' हा संदेश घेऊन आज नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानने मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी 'मेरा भारत स्वच्छ भारत' ही घोषणा देत प्लास्टिक मुक्त मुलुंड हा संदेश दिला आहे.

अतुल कस्तुरे


महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक बंदी आहे. पण जे प्लास्टिक बंद झाले ते फक्त वन टाईम वापरले जाणारे प्लास्टिक आहे. जे फक्त पाच ते सहा टक्के प्लास्टिक बाकी ९५ टक्के प्लास्टिक आपल्या घरात येत आहे. प्लास्टिक मुक्त मुलुंड ठेवण्यासाठी ही मुलुंडमध्ये मोहीम चालू आहे, असे अतुल कस्तुरे म्हणाले. मुलुंडमध्ये आमचा पायलट प्रोजेक्ट चालू आहे. जेणेकरुन आम्ही महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक गोळा करुन प्लास्टिक पुण्याला पाठवतो. त्यानंतर प्लास्टिकचे रुपांतर हायस्पीड डिझेलमध्ये करण्यात येते. म्हणजे त्याला इंसोल्युशन देण्यात येत आहे. हे प्लास्टिक निसर्गात परत जाणार नाही. त्याचे डिझेलमध्ये रुपांतर होईल.


मुलुंडमध्ये जवळपास शंभर सोसायट्या आणि सर्वच शाळा यांचा सहभाग असतो. आम्ही गेले २६ महिने हा कार्यक्रम चालू केला आहे. त्यात सध्या लोकल कॉर्पोरेटर आणि सगळ्याच पक्षांचा सहभाग आहे. प्लास्टिक प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र होऊन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शोभायात्रामध्ये आम्ही सहभाग घेतलेल्याचे त्यांनी सांगितले.


गुडीपाडव्यानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेत मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे. पुढील काळात चांगले प्रशासन निर्माण झाले पाहिजे. लोकशाहीच्या हितासाठी आपण सर्वांनी आवश्य मतदान केले पाहिजे, असे अथक प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Intro:एक हाक प्लास्टिक मुक्त मुलुंडची गुडीपाडवा शोभायात्रेत अथकचा सहभाग..


मुलुंड प्लास्टिक मुक्त साठी अथक प्रतिष्ठान तर्फे एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्तीची ही शोभायात्रा आज गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली आहे .यात प्लास्टिक मुक्त भारत एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याची हा संदेश घेऊन आज नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानचे मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी मेरा भारत स्वच्छ भारत ही घोषणा देत प्लास्टिक मुक्त मुलुंड हा संदेश दिला आहे.


Body:महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक बंद आहे पण जे प्लास्टिक बंद झालेले ते फक्त वन टाईम वापरले जाणारे प्लास्टिक आहे. जे की फक्त पाच ते सहा टक्के प्लास्टिक बाकी 95 टक्के प्लास्टिक आपल्या घरात येत आहे . ती प्लास्टिक मुक्त मुलुंड ठेवण्यासाठी ही मुलुंडमध्ये मोहीम चालू आहे .असे अतुल कस्तुरे म्हणाले मुलुंडमध्ये आमच्या पायलट प्रोजेक्ट चालू आहे .जेणेकरून आम्ही महिन्याला महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक पुण्याला पाठवतो जिथे प्लास्टिकचा रूपांतर हायस्पीड डिझेलमध्ये करण्यात येतं म्हणजे त्याला इंसोल्युशन देण्यात येते आहे. हे प्लास्टिक निसर्गात परत जाणार नाही त्याचं डिझेल मध्ये रुपांतर होईल मुलुंड मध्ये जवळपास शंभर सोसायट्या आणि सर्वच शाळा यांचा सहभागाव असतो आम्ही गेले 26 महिने हा कार्यक्रम चालू केला आहे .आणि त्यात सध्या लोकल कॉर्पोरेटर आणि सगळ्याच पक्षांचा सगळ्यांचा सहभाग आहे .प्लास्टिक प्रदूषण हीच खूप मोठी समस्या आहे .आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र होऊन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शोभायात्रा मध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे जेणेकरून त्याची प्लास्टिक मुक्त मुलुंड सध्या घरा घरा पर्यंत पोहोचेल.- यावेळी गोखले ताई यांनी मुलुंड प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे प्लास्टिक मुळे आज प्रदूषण रोखण्यासाठी देशात कितीही प्रयत्न केले तरी प्लास्टिक मुक्ती होत नाही. अमचा या शोभायात्रा तुन एकच संदेश दिला जात आहे .स्वच्छ भारत स्वच्छ मुलुंड अथक प्रतिष्ठान रविवारी प्लास्टिक जमा करते आणि ते पुण्यला पाठवतो त्यातून प्लास्टिक चे डिजल मध्ये रूपांतर होते. त्यामुळे जमिनीत न प्लास्टिक चा चांगल्या पद्धतीने पुनर वापर होतो त्यामुळे मुलुंडकरांनी आमच्या कार्याला सहकार्य करावे.


Conclusion:गुडीपाडवा निमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रात मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे पुढील काळात चांगले प्रशासन निर्माण झाले पाहिजे. लोकशाहीच्या हितासाठी आपण सर्वांनी आवश्य मतदान केले पाहिजे असे अथक प्रतिष्ठान चे अतुल कस्तुरे इटीव्ही भारतला बोलताना म्हणाले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.