ETV Bharat / city

'आरे'मधील वृक्षतोड प्रकरण : 38 जणांना अटक

author img

By

Published : Oct 5, 2019, 6:41 PM IST

आरे कारशेड प्रकल्पामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. आरेमधील अनेक झाडे रात्रीच्या वेळेस तोडली गेली आहेत. याविरोधात अनेक वृक्षप्रेमींनी आवाज उठवत आरेमध्ये आंदोलन सुरू केले आहे.

aare

मुंबई - शुक्रवारी रात्रीपासून आजपर्यंत आरेमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीबाबत विरोध करणाऱ्या 38 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 29 जणांना तर, आज 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आज दिवसभरात 55 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - 'आरे कारशेड' प्रकरणी सेना बॅकफूटवर; उद्धव ठाकरे म्हणतात...

आरे कारशेड प्रकल्पामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. आरेमधील अनेक झाडे रात्रीच्या वेळेस तोडली गेली आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींनी याविरोधात आवाज उठवत आरेमध्ये आंदोलन सुरू केले आहे.

मुंबई - शुक्रवारी रात्रीपासून आजपर्यंत आरेमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीबाबत विरोध करणाऱ्या 38 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 29 जणांना तर, आज 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आज दिवसभरात 55 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - 'आरे कारशेड' प्रकरणी सेना बॅकफूटवर; उद्धव ठाकरे म्हणतात...

आरे कारशेड प्रकल्पामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. आरेमधील अनेक झाडे रात्रीच्या वेळेस तोडली गेली आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींनी याविरोधात आवाज उठवत आरेमध्ये आंदोलन सुरू केले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.