कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापुरातील भवानी मंडपाला सारखरमाळ बांधण्याची परंपरा खंडित झाली आहे. गेल्या वर्षीही कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गुढी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरातील माळकर कुटुंबीय रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्ष ही परंपरा खंडित झाली आहे.
यंदाही भवानी मंडपाला साखरमाळेचे तोरण नाही, सलग दुसऱ्या वर्षी परंपरा खंडित
गेल्या अनेक वर्षांपासून गुढी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरातील माळकर कुटुंबीय रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्ष ही परंपरा खंडित झाली आहे.
यंदाही भवानी मंडपाला साखरेची माळ बांधण्याची परंपरा खंडित
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापुरातील भवानी मंडपाला सारखरमाळ बांधण्याची परंपरा खंडित झाली आहे. गेल्या वर्षीही कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गुढी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरातील माळकर कुटुंबीय रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्ष ही परंपरा खंडित झाली आहे.
Last Updated : Apr 13, 2021, 11:30 AM IST
TAGGED:
kolhapur bhavani mandap