ETV Bharat / city

मतमोजणी परिसरात वायफाय आढळल्याची राजू शेट्टींनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

author img

By

Published : May 22, 2019, 11:07 PM IST

मतमोजणी केंद्र परिसरात वायफाय वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले असताना वायफाय का सुरू केले म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

राजू शेट्टींनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मतमोजणी परिसरात विधानसभा मतदार संघानुसार वायफाय आढळल्याची खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रार दाखल करताच वायफाय बंद केल्याचं खासदार राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात वायफाय वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले असताना वायफाय का सुरू केले म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मतमोजणी परिसरात विधानसभा मतदार संघानुसार वायफाय आढळल्याची खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रार दाखल करताच वायफाय बंद केल्याचं खासदार राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात वायफाय वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले असताना वायफाय का सुरू केले म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

Intro:
भाजपच्या किती जागा येतील किंवा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या किती जागा निवडून येतील यावर मी आत्ताच काही सांगू शकत नाही. मी काही ज्योतिषी नाही किंवा मी सकाळी पोपटलाही विचारलं नाही की कुणाच्या किती जागा येतील. हा निर्णय सर्वस्वी मतदारांवर अवलंबून आहे. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निकालाबाबत अंदाज व्यक्त करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पुण्यात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.





Body:पवार म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना निर्विवाद बहुमत मिळेल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते, पण ते मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही तसे वाटत नव्हते. परंतु 'अंडरकरंट' इतका वेगळा होता की तो कुणाच्याच लक्षात आला नाही. तो 'अंडरकरंट' जबरदस्त होता. एक्सझिट पोलवर माझा विश्वास नाही आणि त्यासारखे निकाल लागतील असे ही वाटत नाही. निकालापूर्वीच काहींनी लाडू आणून ठेवलेत असे सांगत पवार म्हणाले, कोणी काहीही करो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..प्रत्येक जण आपापल्या परीने आनंद व्यक्त करणार. 





Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.