कोल्हापूर - आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात उतरली आहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या चारही महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठ्या तयारीने उतरणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच यासंबंधी तयारी पूर्ण झाली असून अनंकाची उमेदवारी निश्चित झाल्याचे आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी सांगितले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, 'झाडू येतोय चर्चा तर होणारच' या घोषवाक्याचे अनेक ठिकाणी आता फलक सुद्धा झळकत आहेत.
झाडू येतोय...चर्चा तर होणारच! यंदा आम आदमी पार्टी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात - आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात उतरली आहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या चारही महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठ्या तयारीने उतरणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे.
कोल्हापूर - आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात उतरली आहे. कोल्हापूरसह औरंगाबाद, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या चारही महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी मोठ्या तयारीने उतरणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच यासंबंधी तयारी पूर्ण झाली असून अनंकाची उमेदवारी निश्चित झाल्याचे आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी सांगितले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, 'झाडू येतोय चर्चा तर होणारच' या घोषवाक्याचे अनेक ठिकाणी आता फलक सुद्धा झळकत आहेत.