औरंगाबाद - केंद्र सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री आजारी आहेत. अर्थमंत्री नाही तर किमान अर्थ राज्यमंत्री यांनी तरी उपस्थित राहिले पाहिजे होते. राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडत आहे. राज्य सरकारने अजूनही नुकसान भरपाईचा अहवाल केंद्राकडे पाठवला नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले. तर सत्तार यांच्या वक्तव्यावर कराड यांनी मात्र हात जोडून बोलण्यास नकार दिला.
अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्य सरकारचा प्रतिनिधी उपस्थित राहत नाही - डॉ. भागवत कराड - केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा
केंद्र सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री आजारी आहेत. अर्थमंत्री नाही तर किमान अर्थ राज्यमंत्री यांनी तरी उपस्थित राहिले पाहिजे होते. राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडत आहे. राज्य सरकारने अजूनही नुकसान भरपाईचा अहवाल केंद्राकडे पाठवला नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.
![अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्य सरकारचा प्रतिनिधी उपस्थित राहत नाही - डॉ. भागवत कराड Bhagwat Karad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14105155-392-14105155-1641391576561.jpg?imwidth=3840)
औरंगाबाद - केंद्र सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत राज्य सरकारचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री आजारी आहेत. अर्थमंत्री नाही तर किमान अर्थ राज्यमंत्री यांनी तरी उपस्थित राहिले पाहिजे होते. राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडत आहे. राज्य सरकारने अजूनही नुकसान भरपाईचा अहवाल केंद्राकडे पाठवला नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले. तर सत्तार यांच्या वक्तव्यावर कराड यांनी मात्र हात जोडून बोलण्यास नकार दिला.