ETV Bharat / bharat

whatsapp ban in india व्हॉट्सअ‌ॅपचे केंद्राला आव्हान, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुककडे मालकी असलेल्या व्हॉट्सअपला (whatsapp ban) नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा 25 मे रोजी संपुष्टात आली आहे.

author img

By

Published : May 26, 2021, 1:13 PM IST

Updated : May 26, 2021, 5:49 PM IST

व्हॉट्सअ‌ॅपचे  केंद्र सरकारला आव्हान
व्हॉट्सअ‌ॅपचे केंद्र सरकारला आव्हान

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‌ॅपने (whatsapp ban in india) केंद्र सरकारच्या निर्देशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आजपासून (बुधवार) लागू होणाऱ्या आयटी नियमांना स्थगिती द्यावी, अशी मागणी व्हॉटसअपने (whatsapp banned) दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुककडे मालकी असलेल्या व्हॉट्सअपला (whatsapp banned news) नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा 25 मे रोजी संपुष्टात आली आहे. या गोपनीयतेच्या धोरणाने गोपनीयता, डाटा सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या अधिकाराला हानी पोहोचत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

अनेक वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित राहणार नाही

फेसबुकची (facebook ban in india) मालकी असलेल्या व्हॉट्सअपने (whatsapp facebook ban in india) गोपनीयतेच्या अटी स्वीकारल्या नाही तर २५ मेनंतर अकाऊंट बंद होणार असल्याचे जाहीर केले होते. अटी स्वीकारल्या नाही तर वापरकर्त्यांना व्हॉट्सअपच्या (whatsapp facebook ban) मर्यादित सेवा घेता येणार आहेत. त्यांना व्हॉट्सअपचे (whatsapp ban today) मेसेज आणि कॉलिंग करता येणार नाही. व्हॉट्सअपच्या नियमानुसार १२० दिवस अकाऊंट निष्क्रिय असेल तर वापरकर्त्याचे अकाऊंट बंद करण्यात येते. मात्र, गोपनीयतेच्या अटी न स्वीकारलेल्या वापरकर्त्यांचे अकाऊंट बंद करण्यात येणार नाही. त्यानंतर व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण जाहीर केल्यानंतर अनेक वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुक व इन्स्टाग्रामकडे जाईल, असे अनेक वापरकर्त्यांना वाटत होते.

काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?

केंद्र सरकारने व्हॉट्सअपला ((whatsapp ban in india)) गोपनीयतेचे धोरण मागे घेण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली होती. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी (whatsapp facebook ban in india) वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने म्हटले होते. व्हाट्सअपकडून (whatsapp facebook ban in india) डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या (whatsapp facebook ban in india) अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.

व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची (whatsapp facebook ban in india) मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‌ॅपने (whatsapp ban in india) केंद्र सरकारच्या निर्देशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आजपासून (बुधवार) लागू होणाऱ्या आयटी नियमांना स्थगिती द्यावी, अशी मागणी व्हॉटसअपने (whatsapp banned) दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुककडे मालकी असलेल्या व्हॉट्सअपला (whatsapp banned news) नवीन गोपनीयता धोरण मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा 25 मे रोजी संपुष्टात आली आहे. या गोपनीयतेच्या धोरणाने गोपनीयता, डाटा सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या अधिकाराला हानी पोहोचत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

अनेक वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित राहणार नाही

फेसबुकची (facebook ban in india) मालकी असलेल्या व्हॉट्सअपने (whatsapp facebook ban in india) गोपनीयतेच्या अटी स्वीकारल्या नाही तर २५ मेनंतर अकाऊंट बंद होणार असल्याचे जाहीर केले होते. अटी स्वीकारल्या नाही तर वापरकर्त्यांना व्हॉट्सअपच्या (whatsapp facebook ban) मर्यादित सेवा घेता येणार आहेत. त्यांना व्हॉट्सअपचे (whatsapp ban today) मेसेज आणि कॉलिंग करता येणार नाही. व्हॉट्सअपच्या नियमानुसार १२० दिवस अकाऊंट निष्क्रिय असेल तर वापरकर्त्याचे अकाऊंट बंद करण्यात येते. मात्र, गोपनीयतेच्या अटी न स्वीकारलेल्या वापरकर्त्यांचे अकाऊंट बंद करण्यात येणार नाही. त्यानंतर व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण जाहीर केल्यानंतर अनेक वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुक व इन्स्टाग्रामकडे जाईल, असे अनेक वापरकर्त्यांना वाटत होते.

काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?

केंद्र सरकारने व्हॉट्सअपला ((whatsapp ban in india)) गोपनीयतेचे धोरण मागे घेण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली होती. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी (whatsapp facebook ban in india) वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने म्हटले होते. व्हाट्सअपकडून (whatsapp facebook ban in india) डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या (whatsapp facebook ban in india) अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.

व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची (whatsapp facebook ban in india) मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.

Last Updated : May 26, 2021, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.