ETV Bharat / bharat

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) मध्ये नाव न आल्याने महिलेची आत्महत्या

author img

By

Published : Sep 3, 2019, 9:11 PM IST

आसामच्या नोगाव जिल्ह्यातील कोलिआबोर बोरघुली येथील एका महिलेने आत्महत्या केली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यादीत नाव नसल्याने तिने आत्महत्या केली आहे.

आसाममध्ये महिलेने आत्महत्या केली

कोलिआबोर (आसाम)- नोगाव जिल्ह्यातील कोलिआबोर बोरघुली येथील एका महिलेने आत्महत्या केली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यादीत नाव नसल्याने तिने आत्महत्या केली आहे. ही यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाली होती. यादीत नाव न आल्याच्या विवंचनेतून तिने हे पाऊल उचलल्याचे समजते आहे.

एनआरसीमध्ये नाव न आल्याने आसामच्या एका महिलेने केली आत्महत्या

मृत महिला व तिचा पती आपल्या पाच मुलांबरोबर गुवाहाटीला राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते तिथे वास्तव्यास होते. त्यामुळे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेदरम्यान या दाम्पत्याला आपली ओळख पटविण्यासंदर्भातील कागदपत्रे वेळेवर जमा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिचे नाव एनआरसीमध्ये आले नाही. त्यामुळे या महिलेने आत्महत्या केल्याचे समजते आहे.

कोलिआबोर (आसाम)- नोगाव जिल्ह्यातील कोलिआबोर बोरघुली येथील एका महिलेने आत्महत्या केली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यादीत नाव नसल्याने तिने आत्महत्या केली आहे. ही यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाली होती. यादीत नाव न आल्याच्या विवंचनेतून तिने हे पाऊल उचलल्याचे समजते आहे.

एनआरसीमध्ये नाव न आल्याने आसामच्या एका महिलेने केली आत्महत्या

मृत महिला व तिचा पती आपल्या पाच मुलांबरोबर गुवाहाटीला राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते तिथे वास्तव्यास होते. त्यामुळे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेदरम्यान या दाम्पत्याला आपली ओळख पटविण्यासंदर्भातील कागदपत्रे वेळेवर जमा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिचे नाव एनआरसीमध्ये आले नाही. त्यामुळे या महिलेने आत्महत्या केल्याचे समजते आहे.

Intro:Body:

Koliabor, 3 September: A woman named Rahima Begum of Assam's Nogaon district's Koliabor committed suicide on Tuesday afternoon as her name was not there in the NRC which was published on 31st August. The woman who was a resident of Koliabor's Borghuli was depressed as everyone in her family had their names in NRC. The woman's seven member family which included her husband and five children were residing in Guwahati for several years and were unable to submit their documents on time which is the reason why their names were not included in NRC.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.