लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बदायुं जिल्ह्यातील एका महिलेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखळ झाले. यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुगणालयात पाठवले असून पुढील करवाई सुरू आहे.
विवाहितेची दोन मुलांसोबत आत्महत्या; सासरी छळ होत असल्याचा आरोप
बदायुं जिल्ह्यातील एका महिलेने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने दोन मुलांना विष पाजले; तसेच स्वत:चे देखील जीवन संपवले.
![विवाहितेची दोन मुलांसोबत आत्महत्या; सासरी छळ होत असल्याचा आरोप woman committed suicide in badaun](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5939131-thumbnail-3x2-poison.jpg?imwidth=3840)
गृहकलहातून या महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित महिलेने दोन्ही मुलांना विष पाजून नंतर स्वत:चे जीवन संपवले.
एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या भावाने सासरच्या लोकांवर छळाचा आरोप केला आहे. 2012 साली लग्न झाल्यानंतर सतत हुंड्याची मागणी करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच यासाठी तिला मारहाण होत असल्याचे देखील त्याने नमूद केले आहे.
लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बदायुं जिल्ह्यातील एका महिलेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखळ झाले. यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुगणालयात पाठवले असून पुढील करवाई सुरू आहे.
गृहकलहातून या महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित महिलेने दोन्ही मुलांना विष पाजून नंतर स्वत:चे जीवन संपवले.
एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या भावाने सासरच्या लोकांवर छळाचा आरोप केला आहे. 2012 साली लग्न झाल्यानंतर सतत हुंड्याची मागणी करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच यासाठी तिला मारहाण होत असल्याचे देखील त्याने नमूद केले आहे.
वजीरगंज थाना क्षेत्र के अलऊआ नगला में आज दिल दहलाने वाली घटना घटी है । दरसल इस गाँव के प्रेमवती 35 ने अपने बड़े बेटे मोहित 7 और छोटे बेटे रोहित 5 साल को जहर दे दिया । दोनो को जहर देने के बाद स्वम भी जहर खा लिया । दोनो बेटे की मौके पर ही मौत हो गई थी । मायके वालों को इस बात की जानकारी हुई तो दोनो बच्चो को बिसौली के प्राइवेट अस्पताल में लेकर गए डॉक्टर ने दोनो को जहर से मौत होना बताया । वही जहर खाई हुई प्रेमवती को गंभीर हालत में इलाज के लिए बरेली लेजाते हुए मौत हो गई । एक ही परिवार में तीन लोगों की मौत से गाँव में मातम छाया हुआ है । वही इस घटना में मृतका के भाई ने आरोप लगाया है कि उसकी बहन और दोनो बच्चो की मौत का जिम्मेदार जीजा और उनके परिवार वाले है । उन्होंने ही सभी को जहर दिया है । क्योंकि 2012 में हुई शादी के बाद लगातार दहेज की मांग कर रहे थे और आये दिन मारपीट करते थे । इसलिए पूरा परिवार फरार हो गया है ।
बाइट 1 : मृतका का भाई
एक ही परिवार में महिला समेत दो बच्चो को जहर देने की सूचना पर मौके पर पहुँची थाना पुलिस ने गांव में जानकारी जुटाई तो पता चला कि तीनों की मौत के पीछे घरेलू कलह कारण सामने आया है । जिसमे महिला ने अपने दोनों बेटों को जहर दिया और बाद में स्वम भी जहर खा लिया । जिससे तीनो की मौत हुई है । इस घटना की और भी जानकारी जुटाई जा रही है ।फिलहाल तीनों के शवों को पोस्टमार्टम के लिए जिला अस्पताल शवो को भेज दिया है । अभी कोई तहरीर नही आई है जो भी तहरीर आएगी जाँच कर कार्यवाही की जाएगी ।
बाइट 2 : डॉ सुरेंद्र प्रताप सिंह एस पी देहात बदायूँBody:समीर सक्सेना
बदायूँ
8630132286Conclusion:3