ETV Bharat / bharat

राजस्थानात एकाच कुटुंबातील तिघींचा नदीत बुडून मृत्यू

एका मुलीचा पाय घसरल्याने इतर दोघी वाचवण्यासाठी गेल्या असता तिघीही पाण्यामध्ये बुडाल्या.

author img

By

Published : Sep 8, 2019, 9:45 PM IST

Updated : Sep 8, 2019, 11:39 PM IST

प्रतिकात्मक छायचित्र

जयपूर - राजस्थानात नदीच्या पुरामध्ये बुडाल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. मनिषा, निर्जला आणि पायल अशी मृत तरुणींची नावे आहेत. एका मुलीचा पाय घसरल्याने इतर दोघी वाचवण्यासाठी गेल्या असता, तिघीही पाण्यामध्ये बुडाल्या.

एकाच कुटुंबातील तीन मुलींचा नदीत बुडून मृत्यू

ही घटना जोधपूरमधील चोखा नयापूरा भागामध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघींचेही मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आले.

ही घटना प्रेम प्रकरणातूनही झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तिघीजणी शौचाला गेल्या असताना पाण्यात पाय घसरुन पडल्याने बुडाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नदीतून पाणी काढत असताना एकीचा पाय घसरला असता, इतर दोघी तिला वाचवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पोलीस उपनिरिक्षक कैलाश दान याप्रकरणी तपास करत आहेत. मुलींच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला नसला तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जयपूर - राजस्थानात नदीच्या पुरामध्ये बुडाल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. मनिषा, निर्जला आणि पायल अशी मृत तरुणींची नावे आहेत. एका मुलीचा पाय घसरल्याने इतर दोघी वाचवण्यासाठी गेल्या असता, तिघीही पाण्यामध्ये बुडाल्या.

एकाच कुटुंबातील तीन मुलींचा नदीत बुडून मृत्यू

ही घटना जोधपूरमधील चोखा नयापूरा भागामध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघींचेही मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आले.

ही घटना प्रेम प्रकरणातूनही झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तिघीजणी शौचाला गेल्या असताना पाण्यात पाय घसरुन पडल्याने बुडाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नदीतून पाणी काढत असताना एकीचा पाय घसरला असता, इतर दोघी तिला वाचवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पोलीस उपनिरिक्षक कैलाश दान याप्रकरणी तपास करत आहेत. मुलींच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला नसला तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Intro:जोधपुर
जोधपुर के राजीव गांधी नगर थाना इलाके के चोखा नयापुरा इलाके में बारिश के पानी तालाब में डूबने से तीन लड़कियों की मौत हो गई। सूचना के बाद मौके पर पहुँची पुलिस ने तीनों शव को गोताखोरों की मदद से बाहर निकाल पोस्टमार्टम के लिए एमडीएम मोर्चरी में रखवाया। मृतक मनीषा, निर्जला और पायल तीनो एक ही परिवार की बताई जा रही है। पुलिस एक लडक़ी का पैर फिसलने ओर दो लड़कियां उसे बचाने के प्रयास में डूबने की बात कह रही है। जबकि यह मामला प्रेम प्रसंग में आत्महत्या करने की भी बात सामने आ रही है। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी है। Body:राजीव गांधी नगर थाने के उप निरीक्षक कैलाश दान ने बताया कि उन्हें सूचना मिली कि चोखा नयापुरा इलाके में बारिश के जमा पानी मे डूबने से तीन लड़कियों की मौत हो गई। इसके बाद मौके पर पहुँच गोताखोरों की मदद से शव पानी से निकाल एमडीएम मोर्चरी में रखवा गया है। परिजनों ने बताया कि तीनों लडकिया शौच के लिए तालाब से पानी की बोतल भर रही थी, इस दरम्यान एक लडक़ी का पैर फिसल गया, जिससे वह डूब गई, दो अन्य लडकिया उसे बचाने के प्रयास में डूब गई। जिससे तीनो की डूबने से मौत हो गई, जबकि सूत्रों की माने तो यह प्रेम प्रसंग का मामला बताया जा रहा है। मृतक लड़की के पास ही रहने वाले लड़के से प्रेम प्रसंग था ओर बीती रात को उसने फंदा लगाकर आत्महत्या कर ली थी। इसी के चलते एक लड़की तालाब में आत्महत्या के लिए कूद गई और उसे बचाने के प्रयास में दोनो दूसरी लडकिया उसे बचने के प्रयास में डूब गई, जिससे तीनो की मौत हो गई। फिलहाल इस घटना को लेकर परिजनों ने अभी तक कोई रिपोर्ट नही दी है लेकिन पुलिस दोनो मामले को लेकर जांच कर रही है।


बाईट-कैलाश दान, उप निरीक्षक, राजीव गांधी नगर थाना,जोधपुरConclusion:
Last Updated : Sep 8, 2019, 11:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.