ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार: 'गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर, ही वेळ आली नसती'

author img

By

Published : Dec 5, 2019, 5:13 PM IST

उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला पेटवून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी, असेही पवार म्हणाले आहेत.

sharad pawar
संग्रहित छायाचित्र

लखनौ - उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला पेटवून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बलात्कारानंतर तक्रार दाखल केलेल्या तरुणीला पेटवून दिल्याची बातमी एकून धक्का बसला. जर गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर ही वेळ आली नसती, असे शरद पवार म्हणाले.

  • Extremely shocked to hear that the girl who filed a rape complaint in #Unnao was set ablaze. The victim is battleing for her life. If the culprits were prosecuted in time this wouldn't have happened. Home department of the central government should take immediate cognisance.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) December 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पीडिता मृत्यूशी झुंज देत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी, असेही शरद पवार म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही योगी सरकारवर निशाना साधला आहे.
आज(गुरुवारी) उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. बिहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. बलात्कार खटल्यासंदर्भातील कामासाठी पीडिता रायबरेलला जात असताना ५ जणांनी पीडितेला पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये पीडिता गंभीररित्या भाजली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवम त्रिवेदी हा जामिनावर बाहेर आला असता त्याने हे कृत्य केले. याप्रकरणातील इतर ४ ओरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर उत्तरप्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्चही सरकार करणार आहे. याबाबत योगी आदित्यनाथ यांनी एक पत्रक जारी केले आहे.

लखनौ - उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला पेटवून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बलात्कारानंतर तक्रार दाखल केलेल्या तरुणीला पेटवून दिल्याची बातमी एकून धक्का बसला. जर गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर ही वेळ आली नसती, असे शरद पवार म्हणाले.

  • Extremely shocked to hear that the girl who filed a rape complaint in #Unnao was set ablaze. The victim is battleing for her life. If the culprits were prosecuted in time this wouldn't have happened. Home department of the central government should take immediate cognisance.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) December 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पीडिता मृत्यूशी झुंज देत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी, असेही शरद पवार म्हणाले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही योगी सरकारवर निशाना साधला आहे.
आज(गुरुवारी) उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. बिहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. बलात्कार खटल्यासंदर्भातील कामासाठी पीडिता रायबरेलला जात असताना ५ जणांनी पीडितेला पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये पीडिता गंभीररित्या भाजली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवम त्रिवेदी हा जामिनावर बाहेर आला असता त्याने हे कृत्य केले. याप्रकरणातील इतर ४ ओरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर उत्तरप्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्चही सरकार करणार आहे. याबाबत योगी आदित्यनाथ यांनी एक पत्रक जारी केले आहे.
Intro:Body:

उन्नाव बलात्कार: 'गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर, ही वेळ आली नसती'

लखनऊ - उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला पेटून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बलात्कारानंतर तक्रार दाखल केलेल्या तरुणीला पेटून दिल्याची बातमी एकून धक्का बसला. जर गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली असती तर ही वेळ आली नसती असे शरद पवार म्हणाले.    

पीडिता मृत्यूशी झुंज देत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी, असेही शरद पवार म्हणाले आहेत. कांग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही योगी सरकारवर निशाना साधला आहे.

आज(गुरुवारी) उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. बिहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. बलात्कार खटल्यासंदर्भातील कामासाठी पिडीता रायबरेला जात असताना ५ जणांनी पिडीतेला पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये पीडिता गंभीररित्या भाजली आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवम त्रिवेदी हा जामीनावर बाहेर आला असता त्याने हे कृत्य केले. याप्रकरणातील इतर ४ ओरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर उत्तरप्रदेश राज्यामध्ये खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्चही सरकार करणार आहे. याबाबत योगी आदित्यनाथ यांनी एक पत्रक जारी केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.