ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट बेकायदेशीर; वृंदा करात यांचा भाजपवर आरोप

author img

By

Published : Nov 12, 2019, 8:30 PM IST

भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच, केंद्रसरकारच्या सांगण्यावरुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आपल्या सत्तेचा गैरफायदा घेत भाजपने हे करुन महाराष्ट्रातील जनतेवर, तसेच देशाच्या संविधानावरही वार केला आहे. असे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्या वृंदा करात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

President's rule imposed in Maharashtra is illegal says brinda karat

रांची - महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही पूर्णपणे असंवैधानिक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप वृंदा करात यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी केली, जी असंवैधानिक आहे, असे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्या वृंदा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट बेकायदेशीर; वृंदा करात यांचा भाजपवर आरोप

त्या पुढे म्हणाल्या की, भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच, केंद्र सरकारच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आपल्या सत्तेचा गैरफायदा घेत भाजपने हे करून महाराष्ट्रातील जनतेवर, तसेच देशाच्या संविधानावरही वार केला आहे.

महाराष्ट्रात मतमोजणीनंतर युतीमधील बेबनावामुळे सत्तास्थापन करण्यात युती अयशस्वी ठरली. त्यानंतर भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर, शिवसेनेला स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही.

मात्र, शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी तो वेळ नाकारला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला विचारणा केली. त्यांना आज सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादीला दिलेला हा वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेने या सर्व प्रकारावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना न्यायालयात जाणार आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या दिरंगाईने पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट ठरली निष्फळ !

रांची - महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट ही पूर्णपणे असंवैधानिक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप वृंदा करात यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी केली, जी असंवैधानिक आहे, असे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्या वृंदा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट बेकायदेशीर; वृंदा करात यांचा भाजपवर आरोप

त्या पुढे म्हणाल्या की, भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच, केंद्र सरकारच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आपल्या सत्तेचा गैरफायदा घेत भाजपने हे करून महाराष्ट्रातील जनतेवर, तसेच देशाच्या संविधानावरही वार केला आहे.

महाराष्ट्रात मतमोजणीनंतर युतीमधील बेबनावामुळे सत्तास्थापन करण्यात युती अयशस्वी ठरली. त्यानंतर भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर, शिवसेनेला स्वतंत्रपणे सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही.

मात्र, शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी तो वेळ नाकारला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला विचारणा केली. त्यांना आज सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादीला दिलेला हा वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेने या सर्व प्रकारावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना न्यायालयात जाणार आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या दिरंगाईने पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट ठरली निष्फळ !

Intro:सीपीआईएम की वरिष्ठ नेता एवं पूर्व सांसद वृंदा करात ने महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगने के बाद भाजपा पर हमला करते हुए कहा कि जिस प्रकार से राज्यपाल द्वारा महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाने की सिफारिश की गई है यह निश्चित रूप से असंवैधानिक और गैरकानूनी है क्योंकि एनसीपी का घोषित समय पूरा होने से पहले ही राज्यपाल ने राष्ट्रपति शासन की सिफारिश कर दी जो असंवैधानिक है ।

उन्होंने भाजपा पर हमला करते हुए कहा कि यूनियन कैबिनेट की सिफारिश करके महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लागू किया गया है क्योंकि भारतीय जनता पार्टी को मालूम है कि वह महाराष्ट्र में सरकार नहीं बना सकती इसीलिए उन्होंने अपने सत्ता का दुरुपयोग कर महाराष्ट्र की जनता के जनवादी अधिकारों के ऊपर एवं देश के संविधान और संसदीय प्रणाली पर एक जबरदस्त हमला किया है।


Body:महाराष्ट्र में मतगणना के बाद सरकार बनाने को लेकर एनडीए के घटक दलों के बीच लगातार खींचातानी का दौर चल रहा था, जिसको लेकर शिवसेना और भाजपा के बीच पिछले कई दिनों से सहमति बनने को लेकर अंदेशा जताये जा रहे थे, लेकिन शिवसेना द्वारा लगातार विरोध किए जाने के वजह से भाजपा ने शिवसेना के सामने घुटने टेक दिये और राज्यपाल के सामने सरकार बना पाने में भी हाथ खड़े कर दिए, जिसके बाद दूसरी बड़ी पार्टी होने के नाते शिवसेना को सरकार बनाने के लिए आमंत्रण दिया गया,जहां शिवसेना ने राज्यपाल से 2 दिन ज्यादा का समय की मांग की जिस पर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने शिवसेना की मांग को इंकार करते हुए राज्य में राष्ट्रपति शासन की सिफारिश कर दी।


Conclusion:वहीं आपको बता दें कि महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन की सिफारिश करने के बाद शिवसेना ने अपनी नाराजगी जताते हुए राज्यपाल के फैसले को कोर्ट में चुनौती दी है।

वहीं इसको लेकर सीपीआईएम के वरिष्ठ नेत्री एवं पूर्व सांसद वृंदा करात ने भी भाजपा पर हमला किया है।

बाइट- वृंदा करात,वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता एवं पूर्व सांसद।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.