ETV Bharat / bharat

पंतप्रधानांनी भोपाळमधील आंदोलकांबरोबर 'चाय पे चर्चा' करावी'- दिग्विजय सिंह - digvijay singh on nrc

आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. हा मुद्दा हिंदू-मुस्लिमांचा नाही. या देशात कित्येक लोक असे आहेत ज्यांच्याजवळ नागरिकत्व सिद्ध करण्याचा पुरावा नाही. अशा लोकांना संशयास्पद मतदारांच्या यादीत टाकले जाईल. त्यामुळे, अशा मतदारांचे मतदानाचे अधिकार देखील हिरावले जातील. ते या देशातील नागरिक असल्याचे देखील मान्य केले जाणार नाही, अशी भीती दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली.

bhopal
दिग्विजय सिंह
author img

By

Published : Jan 23, 2020, 1:07 PM IST

Updated : Jan 23, 2020, 4:32 PM IST

भोपाळ - देशात संविधानानुसार नागरिकत्वासाठी आधीच कायदा आहे. मात्र, त्यात बदल करण्याची काय गरज पडली? आधी नागरिकत्वासाठी १४ वर्षांचा काळ होता. मात्र, तो हटवून ५ वर्षे करण्यात आला. हे सर्वकाही धर्म आणि जातीच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचे कार्य असल्याचे म्हणत, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

याप्रकरणी माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

केंद्रसरकारने लागू केलेल्या नवीन नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शहरातील इक्बाल मैदानावर नागरिकांकडून धरणे आंदोलन केले जात आहे. गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी दिग्विजय सिंह इक्बाल मैदानावर गेले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी, नागरिकत्व सुधारणा कायदा हा फक्त पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशातील नागरिकांसाठी लागू करण्यात आला आहे. त्यातही एका विशिष्ट धर्मासाठी वेगळी व्यवस्था केली जात आहे. हे सर्व काही चांगल्या सरकारचे विचार होऊ शकत नाही. आम्ही या कायद्याला मानणार नाही. या कायद्याविरोधात मी आणि माझे सहकारी नेहमी उभे असतील, असे आश्वासन दिग्विजय सिंह यांनी दिले.

संशयास्पद मतदारांकडून मत देण्याचा अधिकार हिरावला जाईल

आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. हा मुद्दा हिंदू-मुस्लिमांचा नाही. या देशात कित्येक लोक असे आहेत, ज्यांच्या जवळ नागरिकत्व सिद्ध करण्याचा पुरावा नाही, अशा सर्व लोकांना संशयास्पद मतदारांच्या यादीत टाकले जाईल. त्यामुळे, अशा मतदारांचे मतदानाचे अधिकार देखील हिरावले जातील आणि ते या देशातील नागरिक असल्याचे देखील मान्य केले जाणार नाही, अशी भीती दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली.

आसाममध्ये आधीपासूनच शरणार्थी शिबीर

शरणार्थी शिबिराबद्दल बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, की केंद्र सरकार याबाबतीत नेहमी खोटे बोलत आले आहे. आसाममध्ये आधीपासूनच एक शरणार्थी शिबीर आहे. ही बाब संसदेमध्ये देखील स्वीकार करण्यात आली आहे. त्याचबरोबर, अशाच प्रकारचे शिबीर देशातील अनेक ठिकाणी निर्माण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे आंदोलन आता सामान्य जनतेचे

मी दिल्लीतील शाहीनबाग येथे देखील गेलो होतो. तेथे महिलांकडून मोठ्या हिमतीने एनआरसी आणि सीएए कायद्याचा विरोध केला जात आहे. हे आंदोलन आता फक्त राजकीय पक्षांचेच नव्हे तर ते आता सामान्य नागरिकांचे झाले आहे. देशात शांतता नांदावी त्याचबरोबर, नागरिकांचे अधिकार शाबूत राहावे, यासाठी हे आंदोलन केले जात आहे. आमचे अधिकार हिसकवणारे तुम्ही कोण? असा सनसनीत प्रश्न दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

आधार कार्ड आणि वोटर कार्डमध्ये सगळी माहिती आहे, मग परत माहिती का मागता?

नागरिकत्वासाठी आवश्यक ठरलेल्या सर्व निकषांनुसार आधीच लोकांनी आपली माहिती आधार कार्ड आणि वोटर कार्डच्या माध्यमातून दिलेली आहे. तरीदेखील सरकारकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे. त्याचबरोबर, या कामावर हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे आम्हाला मंजूर नाही, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

केंद्र सरकारने राजकीय फायद्यासाठी कायदा आणला

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, की अशा प्रकरणांचे मी समर्थन का करतो, असे लोक मला वारंवार विचारतात. त्यांना मी म्हणतो, की 'विविधतेत एकता' ही देशाची ताकत आहे. मात्र, सत्तेवर बसलेल्यांना हे समजत नाही. त्यांना हे समजण्याची गरज आहे. मात्र, ते फक्त राजकीय फायद्यासाठी हे सर्व करत आहेत. त्यामुळे आम्हाला हे मान्य नसल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले.

प्रधानमंत्री मोदी यांनी इक्बाल मैदानवर येऊन 'चाय पे चर्चा' करावी..

प्रधानमंत्री मोदी हे 'मन की बात' करतात. मात्र, त्यात ते स्वत:च बोलतात. मात्र, लोकांच्या मनाचे एकून घेत नाही. त्यांनी लोकांच्या मनाचे देखील ऐकून घ्यायला हवे. त्यांनी भोपाळमधील इक्बाल मैदानावर येऊन लोकांबरोबर 'चाय पे चर्चा' देखील करायला हवी, असा सल्ला दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

हेही वाचा- 'नाईट लाईफ' म्हणजे नक्की काय? कोणती शहरं आहेत नाईट लाईफसाठी प्रसिद्ध

भोपाळ - देशात संविधानानुसार नागरिकत्वासाठी आधीच कायदा आहे. मात्र, त्यात बदल करण्याची काय गरज पडली? आधी नागरिकत्वासाठी १४ वर्षांचा काळ होता. मात्र, तो हटवून ५ वर्षे करण्यात आला. हे सर्वकाही धर्म आणि जातीच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचे कार्य असल्याचे म्हणत, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

याप्रकरणी माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

केंद्रसरकारने लागू केलेल्या नवीन नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शहरातील इक्बाल मैदानावर नागरिकांकडून धरणे आंदोलन केले जात आहे. गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी दिग्विजय सिंह इक्बाल मैदानावर गेले होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी, नागरिकत्व सुधारणा कायदा हा फक्त पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशातील नागरिकांसाठी लागू करण्यात आला आहे. त्यातही एका विशिष्ट धर्मासाठी वेगळी व्यवस्था केली जात आहे. हे सर्व काही चांगल्या सरकारचे विचार होऊ शकत नाही. आम्ही या कायद्याला मानणार नाही. या कायद्याविरोधात मी आणि माझे सहकारी नेहमी उभे असतील, असे आश्वासन दिग्विजय सिंह यांनी दिले.

संशयास्पद मतदारांकडून मत देण्याचा अधिकार हिरावला जाईल

आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. हा मुद्दा हिंदू-मुस्लिमांचा नाही. या देशात कित्येक लोक असे आहेत, ज्यांच्या जवळ नागरिकत्व सिद्ध करण्याचा पुरावा नाही, अशा सर्व लोकांना संशयास्पद मतदारांच्या यादीत टाकले जाईल. त्यामुळे, अशा मतदारांचे मतदानाचे अधिकार देखील हिरावले जातील आणि ते या देशातील नागरिक असल्याचे देखील मान्य केले जाणार नाही, अशी भीती दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली.

आसाममध्ये आधीपासूनच शरणार्थी शिबीर

शरणार्थी शिबिराबद्दल बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, की केंद्र सरकार याबाबतीत नेहमी खोटे बोलत आले आहे. आसाममध्ये आधीपासूनच एक शरणार्थी शिबीर आहे. ही बाब संसदेमध्ये देखील स्वीकार करण्यात आली आहे. त्याचबरोबर, अशाच प्रकारचे शिबीर देशातील अनेक ठिकाणी निर्माण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे आंदोलन आता सामान्य जनतेचे

मी दिल्लीतील शाहीनबाग येथे देखील गेलो होतो. तेथे महिलांकडून मोठ्या हिमतीने एनआरसी आणि सीएए कायद्याचा विरोध केला जात आहे. हे आंदोलन आता फक्त राजकीय पक्षांचेच नव्हे तर ते आता सामान्य नागरिकांचे झाले आहे. देशात शांतता नांदावी त्याचबरोबर, नागरिकांचे अधिकार शाबूत राहावे, यासाठी हे आंदोलन केले जात आहे. आमचे अधिकार हिसकवणारे तुम्ही कोण? असा सनसनीत प्रश्न दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

आधार कार्ड आणि वोटर कार्डमध्ये सगळी माहिती आहे, मग परत माहिती का मागता?

नागरिकत्वासाठी आवश्यक ठरलेल्या सर्व निकषांनुसार आधीच लोकांनी आपली माहिती आधार कार्ड आणि वोटर कार्डच्या माध्यमातून दिलेली आहे. तरीदेखील सरकारकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे. त्याचबरोबर, या कामावर हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे आम्हाला मंजूर नाही, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

केंद्र सरकारने राजकीय फायद्यासाठी कायदा आणला

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, की अशा प्रकरणांचे मी समर्थन का करतो, असे लोक मला वारंवार विचारतात. त्यांना मी म्हणतो, की 'विविधतेत एकता' ही देशाची ताकत आहे. मात्र, सत्तेवर बसलेल्यांना हे समजत नाही. त्यांना हे समजण्याची गरज आहे. मात्र, ते फक्त राजकीय फायद्यासाठी हे सर्व करत आहेत. त्यामुळे आम्हाला हे मान्य नसल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले.

प्रधानमंत्री मोदी यांनी इक्बाल मैदानवर येऊन 'चाय पे चर्चा' करावी..

प्रधानमंत्री मोदी हे 'मन की बात' करतात. मात्र, त्यात ते स्वत:च बोलतात. मात्र, लोकांच्या मनाचे एकून घेत नाही. त्यांनी लोकांच्या मनाचे देखील ऐकून घ्यायला हवे. त्यांनी भोपाळमधील इक्बाल मैदानावर येऊन लोकांबरोबर 'चाय पे चर्चा' देखील करायला हवी, असा सल्ला दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

हेही वाचा- 'नाईट लाईफ' म्हणजे नक्की काय? कोणती शहरं आहेत नाईट लाईफसाठी प्रसिद्ध

Intro:Ready to upload

राजनीतिक लाभ के लिए लाया गया है एनआरसी, प्रधानमंत्री को भोपाल में सत्याग्रह कर रहे लोगों के साथ बैठकर करनी चाहिए चाय पर चर्चा संवाद से ही निकलेगा हल- दिग्विजय सिंह



भोपाल | केंद्र सरकार के द्वारा लागू किए गए नागरिकता संशोधन बिल को लेकर 1 जनवरी से एक बात मैदान पर सत्याग्रह कर रहे लोगों को 22 दिन बीत चुके हैं लेकिन इन लोगों का सत्याग्रह अभी भी जारी है देर रात सत्याग्रह कर रहे लोगों को अपना समर्थन देने के लिए प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भी यहां पर पहुंचे और केंद्र सरकार पर भी जमकर निशाना साधा . Body: पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ने एनआरसी और सीएए को गैर जरूरी बताते हुए इसे देश के नागरिकों को गुमराह करने की साजिश करार दिया .उन्होंने कहा कि जो कानून देश के संविधान के मुताबिक पहले से लागू था, उसमें छेड़छाड़ करने की क्या जरूरत पड़ गई . पूर्व मुख्यमंत्री ने कहा कि नागरिकता के लिए पहले से लागू 14 बरस की बाध्यता को हटाकर 5 साल कर दिया जाना महज देश को धर्म और जाति के नाम पर बांटने की साजिश है .


उन्होंने कहा कि पाकिस्तान, बांग्लादेश और अफगानिस्तान के नागरिकों के लिए लागू किया जाना और उसमें भी एक धर्म के लोगों के लिए अलग व्यवस्था बताना किसी स्वस्थ सरकार का नजरिया नहीं कहा जा सकता . दिग्विजय ने कहा कि हम इस कानून को मानने को राजी नहीं हैं . उन्होंने विश्वास दिलाया है कि इस काले कानून के खिलाफ हम और हमारे साथी हमेशा खड़े रहेंगे .


Conclusion:पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ने कहा कि हम किसी भी हाल में अन्याय नहीं होने देंगे यह मुद्दा हिंदू मुसलमान का नहीं है उन्होंने कहा कि यह बात समझने की जरूरत है कि आप नागरिकता के लिए बर्थ सर्टिफिकेट मांग रहे हैं कई लोग देश में ऐसे हैं जिनके पास जन्म प्रमाण पत्र नहीं होगा तो उनको डाउटफुल वोटर्स की लिस्ट में डाल दिया जाएगा इसकी वजह से वे लोग वोट डालने का अधिकार भी खो देंगे और इस देश के नागरिक भी नहीं कहलाएंगे उन्होंने कहा कि इन लोगों के द्वारा लगातार झूठ बोला जा रहा है यह लोग कह रहे हैं कि भारत में शरणार्थी कैंप नहीं है जबकि सच्चाई यह है कि असम में शरणार्थी कैंप पहले से बना हुआ है और इस बात को संसद में भी स्वीकार किया गया है इसके अलावा कई अन्य स्थानों पर शरणार्थी कैंप बनाए जा रहे हैं .


उन्होंने कहा कि मैं दिल्ली के शाहीन बाग भी गया था वहां की महिलाएं पूरी हिम्मत के साथ इस कानून का विरोध करने के लिए बैठी हुई है यह आंदोलन अब किसी राजनीतिक दल के पास नहीं रहा सच्चाई यही है कि अब यह आंदोलन आम जनता के बीच में पहुंच गया है और यह आंदोलन आम जनता का बन गया हैइस आंदोलन में ना कोई हिंदू है ना मुसलमान ना कोई शक है ना कोई इसाई यह तो आम जनता है जो अमन चैन के लिए आंदोलन कर रही है यह आंदोलन देश के नागरिकों के अधिकार का आंदोलन है आप कौन होते हैं हमारे अधिकारों को छीनने वाले .

उन्होंने कहा कि देश के लोग उन सभी चीजों के दस्तावेज पहले ही दे चुके हैं जिन चीजों को आप आधार बना रहे हैं जबकि आधार कार्ड वोटर कार्ड के समय जनता के द्वारा दस्तावेज जमा किए जाते हैं और वह पहले से ही जमा है इसके बावजूद भी आप बार-बार इसी तरह से लोगों को परेशान करने का काम कर रहे हैं इसे लेकर अब हजारों करोड़ का खर्चा भी किया जा रहा है इसे किसी भी हाल में स्वीकार नहीं किया जा सकता है


दिग्विजय सिंह ने कहा कि जिस तरह का कानून बीजेपी के द्वारा लाया गया है एक समय यह भी आएगा कि इन लोगों के पास भी बर्थ सर्टिफिकेट के अलावा और भी कई दस्तावेज नहीं मिलेंगे इन लोगों को भी अपने माता-पिता से जुड़े हुए दस्तावेज दिखाना पड़ेंगे और यदि इनके पास दस्तावेज नहीं मिले तो फिर उन्हें रिश्वत देनी पड़ेगी या फिर इन लोगों का नाम भी डाउट फूल वोटर्स में चला जाएगा यही सारी बातें समझने की आवश्यकता है मैं हमेशा आप सभी लोगों के साथ खड़ा हूं प्रशासन भी आपके साथ है सरकार भी आपके साथ है कहीं किसी प्रकार की कोई दिक्कत नहीं है


दिग्विजय सिंह ने 1992 का जिक्र करते हुए कहा कि जब 1992 में भोपाल में दंगा हुआ था तो बीजेपी के लोग भोपाल छोड़कर भाग गए थे उस समय 15 दिनों तक हम लोगों के द्वारा रात रात भर मोर्चा संभाला गया था हम मुस्लिम क्षेत्र में रहने वाले हिंदुओं के घर जाया करते थे और हिंदुओं के क्षेत्र में रहने वाले मुस्लिमों के घर भी जाया करते थे उस समय स्थिति यह थी कि गैर भाजपा के लोग रात रात भर सड़कों पर अमन चैन के लिए संघर्ष कर रहे थे लेकिन बीजेपी का कोई भी व्यक्ति दिखाई तक नहीं दे रहा था

उन्होंने कहा कि मुझे बार-बार कहा जाता है कि आप इस तरह की चीजों का विरोध क्यों करते हैंतुम्हें केवल यही कहता हूं कि आप देश की आत्मा को नहीं समझ रहे हैं यह लोग देश की अनेकता में एकता को नहीं समझ पा रहे हैं यही समझने की जरूरत है क्योंकि यही तो हमारे देश की सबसे बड़ी ताकत है यह लोग इस कानून को केवल अपने राजनीतिक स्वार्थ के लिए लेकर आए हैं इसीलिए हम इसे स्वीकार नहीं कर सकते हैं


दिग्विजय सिंह ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधते हुए कहा कि आप अकेले अकेले ही मन की बात कर लेते हैं इससे कुछ नहीं होगा आप अपने मन की बात तो कर रहे हैं लेकिन हमारे मन की बात सुनने का काम भी करना चाहिए उन्होंने कहा कि प्रधानमंत्री मोदी चाय पर चर्चा कर रहे हैं हम तो उन्हें कहते हैं कि भोपाल के इकबाल मैदान में उन्हें बुलाया जाए और वे यहां पर आए और यहां लोगों के साथ बैठकर चाय पर चर्चा करें क्योंकि संवाद से ही सारी समस्याओं का हल संभव है उन्होंने कहा कि प्रजातंत्र का मतलब ही यही है कि आप आपस में एक दूसरे से बातचीत कर हर समस्या का हल निकाले उन्होंने कहा कि संवाद हीनता वहीं पर होती है जहां पर प्रजातंत्र पूरी तरह से खत्म हो जाता है और इसे बचाने की जरूरत है इसी के लिए पूरे देश के लोग संघर्ष कर रहे हैं क्योंकि प्रजातंत्र है तो देश मजबूत है .
Last Updated : Jan 23, 2020, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.