ETV Bharat / bharat

जेएनयू हिंसाचाराला डावे पक्ष, राहुल गांधी जबाबदार - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

author img

By

Published : Jan 6, 2020, 11:14 AM IST

Updated : Jan 6, 2020, 2:30 PM IST

गिरिराज सिंह यांनी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराला डावे पक्ष आणि राहुल गांधी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सिंह म्हणाले, की या लोकांना जेएनयूला काय बनवायचे आहे, हे आम्हाला माहित नाही. मात्र, याच लोकांनी या जेएनयूचे वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे.

patna
जेएनयू हिंसाचाराला डावे पक्ष, राहुल गांधी जबाबदार - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

पटना - जेएनयूमध्ये झालेला हिंसाचार हा डाव्या पक्षांनीच घडवून आणल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. जेएनयूमध्ये रात्रीच्या वेळी इतके लोक कसे काय घुसले? ही विचार करण्यासारखी बाब असल्याचेही ते म्हणाले. या हिंसाचाराला राहुल गांधीही जबाबदार असल्याचे सिंग म्हणाले.

जेएनयू हिंसाचाराला डावे पक्ष, राहुल गांधी जबाबदार - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

हेही वाचा - जेएनयू हिंसाचाराचे मुंबईतही पडसाद; विद्यार्थी उतरले रस्त्यावर

गिरिराज सिंह यांनी जेएनयूत झालेल्या हिंसाचाराला डावे पक्ष आणि राहुल गांधी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सिंह म्हणाले, की या लोकांना जेएनयूला काय बनवायचे आहे, हे आम्हाला माहित नाही. मात्र, याच लोकांनी या जेएनयूचे वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे. जे देशासाठी चांगले नाही. देशातील जनतेला हे माहित आहे, की कशाप्रकारे जेएनयूमधील वातावरण खराब करत आहेत.

हेही वाचा - जेएनयू हिंसाचार : योगेंद्र यादव यांनाही धक्काबुक्की

हिंसाचारातील जखमी 'एम्स' मध्ये भरती

रविवारी रात्री दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात काही चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या टोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला करत तेथील सामानाचीही तोडफोड केली. अचानक आलेल्या या हल्ल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयुशी घोषसह २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पटना - जेएनयूमध्ये झालेला हिंसाचार हा डाव्या पक्षांनीच घडवून आणल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे. जेएनयूमध्ये रात्रीच्या वेळी इतके लोक कसे काय घुसले? ही विचार करण्यासारखी बाब असल्याचेही ते म्हणाले. या हिंसाचाराला राहुल गांधीही जबाबदार असल्याचे सिंग म्हणाले.

जेएनयू हिंसाचाराला डावे पक्ष, राहुल गांधी जबाबदार - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

हेही वाचा - जेएनयू हिंसाचाराचे मुंबईतही पडसाद; विद्यार्थी उतरले रस्त्यावर

गिरिराज सिंह यांनी जेएनयूत झालेल्या हिंसाचाराला डावे पक्ष आणि राहुल गांधी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सिंह म्हणाले, की या लोकांना जेएनयूला काय बनवायचे आहे, हे आम्हाला माहित नाही. मात्र, याच लोकांनी या जेएनयूचे वातावरण दूषित करण्याचे काम केले आहे. जे देशासाठी चांगले नाही. देशातील जनतेला हे माहित आहे, की कशाप्रकारे जेएनयूमधील वातावरण खराब करत आहेत.

हेही वाचा - जेएनयू हिंसाचार : योगेंद्र यादव यांनाही धक्काबुक्की

हिंसाचारातील जखमी 'एम्स' मध्ये भरती

रविवारी रात्री दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात काही चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या टोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला करत तेथील सामानाचीही तोडफोड केली. अचानक आलेल्या या हल्ल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयुशी घोषसह २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Intro:एंकर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह ने कहा है कि पता नहीं कुछ लोग जेएनयू को क्या बनाना चाहते हैं और किस तरह से जेएनयू में हंगामा कर रहे हैं उन्होंने साफ-साफ कहा कि जेएनयू में जो कुछ हो रहा है वह वामपंथी पार्टियां करवा रही है और किस तरह से लोग रातों-रात उतना पहुंच रहे हैं यह सोचने की बात है उन्होंने कहा कि राहुल गांधी भी इसके लिए कम जिम्मेदार नहीं हैं निश्चित तौर पर जेएनयू में जिस तरह से रात भर हंगामा हुआ उस पर गिरिराज सिंह आज पटना एयरपोर्ट पर अपनी प्रतिक्रिया देते नजर आए


Body: गिरिराज सिंह इसको लेकर वामपंथी दलों पर भड़के और राहुल गांधी को भी इसका जिम्मेदार बताया और कहा कि यह लोग जे एन यू को क्या बनाना चाहते हैं यह हमें नहीं मालूम लेकिन इतना जरूर जानते हैं कि इन लोगों ने उस यूनिवर्सिटी का माहौल बिगाड़ने का काम किया है जो कि देश के लिए अच्छा नहीं है निश्चित तौर पर देश की जनता सब कुछ देख रही है किस तरह का माहौल यह लोग विश्वविद्यालय के अंदर बना रहे हैं


Conclusion: आपको बता दें कि लगातार ऐसे मुद्दे पर गिरिराज सिंह बयान देते रहते हैं और इस बार जेएनयू के मुद्दे पर वह वामपंथी पार्टियों को जिम्मेवार ठहराया साथी राहुल गांधी को भी इसके लिए जिम्मेवार ठहराया है
Last Updated : Jan 6, 2020, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.