ETV Bharat / bharat

तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेले घरी जाऊ शकतात - दिल्ली सरकार

author img

By

Published : May 6, 2020, 7:36 PM IST

कोरोनाबाधित तबलिगींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. तर इतरांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - निजामुद्दीन मरकज येथे तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली आहे. ४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना दिल्ली सरकारने ताब्यात घेतले होते. यातील एक हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते.

  • All Nizamuddin Markaz/Tablighi Jamaat attendees who were kept in different quarantine facilities including positive patients who have now recovered should be allowed to go home. Police should take action against those who have cases against them: Delhi Health Ministry #COVID19

    — ANI (@ANI) May 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाबाधित तबलिगींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. तर इतरांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अनेकजण आता उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांच्यासह इतर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरील खटले सुरू राहतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - निजामुद्दीन मरकज येथे तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली आहे. ४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना दिल्ली सरकारने ताब्यात घेतले होते. यातील एक हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते.

  • All Nizamuddin Markaz/Tablighi Jamaat attendees who were kept in different quarantine facilities including positive patients who have now recovered should be allowed to go home. Police should take action against those who have cases against them: Delhi Health Ministry #COVID19

    — ANI (@ANI) May 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाबाधित तबलिगींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. तर इतरांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अनेकजण आता उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांच्यासह इतर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरील खटले सुरू राहतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.