ETV Bharat / bharat

...म्हणून लग्नानंतरही बहिण भावाची झाली नाही गळाभेट, हात जोडूनच घेतला निरोप - कोरोना विषाणू

कोरोनाच्या संकटात एका भावाला त्याच्या बहिणीच्या लग्नानंतर रडणाऱ्या बहिणीची गळाभेट घेता आली नाही. त्यामुळे त्याने दुःख व्यक्त केले आहे. देशात कोरोना साथीचा आजार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे, त्यामुळे एका भावाला त्याची बहिण सासरी जात असताना गळाभेट न घेता हात जोडून बहिणीची पाठवणी करावी लागली आहे.

social distancing
बहिणीला मिठी मारु शकला नाही भाऊ
author img

By

Published : May 3, 2020, 1:10 PM IST

जयपूर - देशात पसरलेल्या कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी, सामाजिक अंतर आणि लॉकडाउन अत्यंत महत्वाचे आहे. या साथीने लोकांमध्येच नव्हे तर अनेक नात्यांमधीलही अंतर वाढवले ​​आहे. भरतपूर जिल्ह्यातील सरसेना गावात भावाला आपल्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर ती रडत असाताना तिला 'सोशल डिस्टन्सिंग'मुळे गळाभेट घेता आली नाही. यामुळे भावाने हात जोडून बहिणीची सासरी पाठवणी केली.

...म्हणून लग्नानंतरही बहिण भावाची झाली नाही गळाभेट

भरतपूर जिल्ह्यातील वैर तहसील येथील सरसेना गावचा रहिवासी वधू हरवीर सिंग धरसोनी गावात राहणाऱया अनसुईया या मुलीशी लग्न करण्यासाठी आला होता. या लग्नात सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन दोन्ही बाजूचे एकूण 5 लोक लग्नाला आले होते. त्यापैकी मुलाकडून 3 लोक आले होते. तर मुलीकडून मुलगी आणि तिचा भाऊ, असे पाचच लोक या लग्नाला उपस्थित होते. लग्न संपूर्ण विधी आणि रीतीने पार पडले. पण, जेव्हा अनसुईयाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले.

जयपूर - देशात पसरलेल्या कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी, सामाजिक अंतर आणि लॉकडाउन अत्यंत महत्वाचे आहे. या साथीने लोकांमध्येच नव्हे तर अनेक नात्यांमधीलही अंतर वाढवले ​​आहे. भरतपूर जिल्ह्यातील सरसेना गावात भावाला आपल्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर ती रडत असाताना तिला 'सोशल डिस्टन्सिंग'मुळे गळाभेट घेता आली नाही. यामुळे भावाने हात जोडून बहिणीची सासरी पाठवणी केली.

...म्हणून लग्नानंतरही बहिण भावाची झाली नाही गळाभेट

भरतपूर जिल्ह्यातील वैर तहसील येथील सरसेना गावचा रहिवासी वधू हरवीर सिंग धरसोनी गावात राहणाऱया अनसुईया या मुलीशी लग्न करण्यासाठी आला होता. या लग्नात सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन दोन्ही बाजूचे एकूण 5 लोक लग्नाला आले होते. त्यापैकी मुलाकडून 3 लोक आले होते. तर मुलीकडून मुलगी आणि तिचा भाऊ, असे पाचच लोक या लग्नाला उपस्थित होते. लग्न संपूर्ण विधी आणि रीतीने पार पडले. पण, जेव्हा अनसुईयाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.