World meteorological day 2022 : उष्णता शोषून घेणारी व्यवस्था निर्माण करण्याची गरज - डॉ. सतीश पाटील

By

Published : Mar 23, 2022, 12:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

thumbnail
औरंगाबाद - पृथ्वीवरचे तापमान वाढ हे नैसर्गिक असून मानवाच्या कृतीमुळे ते वाढतच राहणार आहे. ही उष्णता शोषून घेण्याची व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण विभागाचे प्राध्यापक डॉ. सतीश पाटील ( World meteorological day Dr Satish Patil reaction ) यांनी जागतिक हवामान दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.