हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले. कर्ज माफीची घोषणा ऐतिहासिक असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाम यांनी म्हंटले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले. कर्ज माफीची घोषणा ऐतिहासिक असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाम यांनी म्हंटले आहे.