बळीराजासोबत एक दिवस: कोल्हापुरावर निसर्गाची कृपादृष्टी; मात्र, अल्पभूधारक शेतकरी अजूनही कर्जाच्याच फेऱ्यात, पाहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट - एक दिवस बळीराजासोब
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-3630141-thumbnail-3x2-baliraja.jpg)
कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्याईमुळे कोल्हापूर जिल्ह्याला सदन जिल्हा म्हणून वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. मात्र, आजही या सदन जिल्ह्यात शेतकरी अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यापैकीच एक असलेले कृष्णा आनंद खोत या शेतकऱ्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला. ते कशाप्रकारे शेती करतात. शेतीतून मिळणाऱ्या उत्त्पन्नावरून कशाप्रकारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...
Last Updated : Jun 24, 2019, 9:30 PM IST