thumbnail

By

Published : Apr 23, 2021, 6:00 PM IST

ETV Bharat / Videos

मुंबई : अनावश्यक फिरणाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध अधिक कडक केले आहेत. तसेच काल रात्रीपासून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे खासगी वाहनांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, अनावश्यक फिरणाऱ्यांची चौकशी करण्याकरिता पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी लावली आहे. आनंद नगर, मुलुंड टोलनाका येथून 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.