thumbnail

By

Published : Oct 29, 2019, 7:25 PM IST

ETV Bharat / Videos

परतीच्या पावसाचा हाहाकार...

राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे आतोनात नुकसान होत आहे. कुठे बहरलेली पिकं आडवी झालीत, तर कुठे कापणी झालेले धान पावसामुळे ओले झालेत... पावसाच्या या बातम्यांवर एक धावता आढावा...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.