thumbnail

'देश फक्त ४ लोक चालवत आहेत' - राहुल गांधी

By

Published : Feb 11, 2021, 10:44 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज जोरदार टीका केली. तसंच हे सरकार फक्त ४ जण चालवत आहेत. 'हम दो, हमारे दो' अशी टीका राहुल यांनी केली. बाजार समित्या बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच राहुल गांधी यांनी तीन कायद्यांचा हेतू आणि मसुद्याचे विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.