ETV Bharat / state

यवतमाळमध्ये ७ विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान सुरू

मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळा येथील मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत औक्षण आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात येत आहे. याठिकाणी सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला आहे.

author img

By

Published : Oct 21, 2019, 8:59 AM IST

शांततेत मतदान सुरू

यवतमाळ - जिल्ह्यामध्ये ७ विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदान सुरू झाले आहे. मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळा येथील मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत औक्षण आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात येत आहे. याठिकाणी सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र आकर्षणाचा भाग बनले आहे.

शांततेत मतदान सुरू

हेही वाचा- अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

यवतमाळ - जिल्ह्यामध्ये ७ विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदान सुरू झाले आहे. मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळा येथील मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत औक्षण आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात येत आहे. याठिकाणी सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र आकर्षणाचा भाग बनले आहे.

शांततेत मतदान सुरू

हेही वाचा- अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:Body:यवतमाळ: जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान सुरू झाल आहे. यवतमाळ या पैकी एक केंद्र मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळा आहे या ठिकाणी मतदारांचे स्वागत औषण करून आणी गुलाब पुष्प देऊन आणि त्यांना कापडी पिशवी देऊन सोबतच तिथे एक सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे त्याला पंख आहे आणि या माध्यमातून मतदार येऊन त्यांचा मतदानाची टक्केवारी वाढावी असा त्यामागचा दुहेरी उद्देश आहे जे महिला आहेत आणि सखी मतदान केंद्र आहे त्याला सजवण्यात आल आहे असे वैशिष्ट्यपूर्ण हे मतदान केंद्र आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.