ETV Bharat / state

पक्षांतर करणाऱ्यांना उमेदवारी मिळने कठीण - अजित पवार

author img

By

Published : Aug 21, 2019, 2:51 PM IST

काही लोक आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करतात. काहीजण आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून जात असतात. काही जण स्वत:ची संस्था अडचणीत असल्याने त्या चालवण्यासाठी वरदहस्त हवा असतो, म्हणून जातात. तर काही जण उद्या काय होणार याबाबत स्वार्थी विचार करून पक्षांतर करतात.

पक्षांतर करणाऱ्यांना जागा मिळने कठीण अजित पवारांनी पक्षातर करणाऱ्यांना सुनावले

यवतमाळ - उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू राहणार आहेत. आज ज्यांना पक्षात घेत आहेत, त्यांना ते उमेदवारी देऊ शकणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांनी उपस्थित केला. उमेदवार अर्ज दाखल करेपर्यंत कोण कुठल्या पक्षात राहिल हे सांगता येणं कठीण असल्याचेही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षांतर करणाऱ्यांना जागा मिळने कठीण - अजित पवार

काही लोक आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करतात. काहीजण आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून जात असतात. काही जण स्वत:ची संस्था अडचणीत असल्याने त्या चालवण्यासाठी वरदहस्त हवा असतो, म्हणून जातात. तर काही जण उद्या काय होणार याबाबत स्वार्थी विचार करून पक्षांतर करतात. कुठल्याही पक्षात प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. यातून काही लोक गेले. काही नवे लोक पक्ष्यात वजाबाकी होत असते. काही अफवाही असतात. कुणाकडून जाणीव पूर्वक बातम्या पसरवल्या जातात. उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू राहणार आहेत.

राज्यात युती झाल्यास २८८ जागांवर भाजप १२२ आणि सेनेचे ६२ उमेदवार उभे राहणार आहेत. मग शिल्लक जागा मित्र पक्षांना मिळणार आहेत. याचा विचार केला तर पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिल्यास पक्षातील निष्ठावंत उमेदवार नाराज होतील, आणि ते वेगळा विचार करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला तिकीट द्यायचे आहे अशेच उमेदवार आम्ही पाहात आहोत. वंचित आघाडीने काँग्रेसला 40 जागा देऊ केल्या होत्या. आता ते 144 वर गेले आहेत. अजून बदल होतोय, अजून काही दिवस जायचे आहेत. राजकीय घडामोडी व्हायच्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

यवतमाळ - उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू राहणार आहेत. आज ज्यांना पक्षात घेत आहेत, त्यांना ते उमेदवारी देऊ शकणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांनी उपस्थित केला. उमेदवार अर्ज दाखल करेपर्यंत कोण कुठल्या पक्षात राहिल हे सांगता येणं कठीण असल्याचेही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षांतर करणाऱ्यांना जागा मिळने कठीण - अजित पवार

काही लोक आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करतात. काहीजण आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून जात असतात. काही जण स्वत:ची संस्था अडचणीत असल्याने त्या चालवण्यासाठी वरदहस्त हवा असतो, म्हणून जातात. तर काही जण उद्या काय होणार याबाबत स्वार्थी विचार करून पक्षांतर करतात. कुठल्याही पक्षात प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. यातून काही लोक गेले. काही नवे लोक पक्ष्यात वजाबाकी होत असते. काही अफवाही असतात. कुणाकडून जाणीव पूर्वक बातम्या पसरवल्या जातात. उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू राहणार आहेत.

राज्यात युती झाल्यास २८८ जागांवर भाजप १२२ आणि सेनेचे ६२ उमेदवार उभे राहणार आहेत. मग शिल्लक जागा मित्र पक्षांना मिळणार आहेत. याचा विचार केला तर पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिल्यास पक्षातील निष्ठावंत उमेदवार नाराज होतील, आणि ते वेगळा विचार करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला तिकीट द्यायचे आहे अशेच उमेदवार आम्ही पाहात आहोत. वंचित आघाडीने काँग्रेसला 40 जागा देऊ केल्या होत्या. आता ते 144 वर गेले आहेत. अजून बदल होतोय, अजून काही दिवस जायचे आहेत. राजकीय घडामोडी व्हायच्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

Intro:Body:यवतमाळ : काही लोक आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करतात, काही जण आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून जात असतात. काही जण संस्था अडचणी असल्याने ते चालविणे साठी वरदहस्त हवं असतो म्हणून जात असतात. तर उद्या काय होणार याबाबत स्वार्थी विचर करून जात असतात. कुठल्याही पक्षात प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. यातून काही लोक गेले. काही नवे लोक पक्ष्यात येतात. पक्ष्यात वजाबाकी होत असते.
आत काही अफवाही होत असतात.
कुणाकडून जाणीव पूर्वक बातम्या पसरवल्या जातात. उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यन्त राजकीय घडामोडी सुरू राहणार आहे. आज जे पक्षाच घेत आहे, त्याना ते उमेदवारी देऊ शकणार का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. राज्यात युती झाल्यास दोघात 288 जागा जाणार. भाजपचे 122 आणि सेनेचे 62 उमेदवार राहणार आहे. हा सगळा विचार केला तर पक्षातर केलेल्यानं उमेदवारी दिल्यास पक्षातील निष्ठावंत उमेदवार नाराज होतील. आमचे दरवाजे का बंद केले आणि ते वेगळा विचार करतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हला तिकीट द्याच आहे तेच उमेदवार पाहिले जाहीर केल्या जानार आहे. जिथे एक जागेसाठी नाव आहेत तीथ आम्ही थोडं थांबनार आहे.
वंचित आघाडीने कॉग्रेसला 40 जागा देऊ केल्या होत्या. आता ते 144 वर गेले आहेत.अजून बदल होतोय, अजून काही दिवस जायचे अजून राजकीय घडामोडी व्हायच्या आहे. उमेदवार अर्ज दाखल करे पर्यन्त कोण कुठल्या पक्ष्यात राहील हे सांगता येन कठीण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बाइट- अजित पवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.