ETV Bharat / state

यवतमाळमध्ये मुलांमधून अभयकुमार बाफना, तर मुलींमध्ये आरोही अमीन अव्वल

गेल्या फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १०९ परीक्षा केंद्रावरून ३० हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

author img

By

Published : May 29, 2019, 8:25 AM IST

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

यवतमाळ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यात विज्ञान शाखेमध्ये अभयकुमार आशीषकुमार बाफणा ९४.७७ टक्के घेऊन प्रथम आलेला आहे, तर आरोही अनिल अमीन ९३.५३ टक्के घेऊन मुलींमध्ये प्रथम आलेली आहे.

यंदा बारावीच्या निकालात राज्यामध्ये मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १०९ परीक्षा केंद्रावरून ३० हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. निकालाचा टक्केवारी ८६.७३ टक्के आहे. विशेष म्हणजे १ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळवली आहे, तर १० हजार ५०५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकवली आहे. प्रथम आलेल्या अभयकुमारला ६५० पैकी ६१६ गुण मिळाले आहेत, तर आरोहीला ६०८ गुण मिळाले आहे. यासोबतच श्रावणी मदन देशमुख ९१.६९ टक्के गूण घेऊन तिसरी आली आहे.

तालुकानिहाय टक्केवारी -

  1. जिल्ह्यात महागाव तालुक्याचा सर्वाधिक ९२.३० टक्के निकाल लागला. तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी ७२.३३ टक्के आहे.
  2. उमरखेड - ९१.३२
  3. नेर - ९१
  4. आर्णी - ९०.६८
  5. पांढरकवडा - ९०.३१
  6. झरी - ८८.५६
  7. दिग्रस ८८.५२
  8. कळंब - ८७.६५
  9. पुसद ८७.४३
  10. यवतमाळ ८७.२३
  11. दारव्हा - ८७.२०
  12. घाटंजी ८६.९१
  13. बाभूळगाव - ८२
  14. मारेगाव - ७६.८१
  15. राळेगाव - ७५.४४

तालुकानिहाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -

  1. यवतमाळ तालुका - येथून २ हजार ३४५ विद्यार्थी आणि २ हजार ३७४ विद्यार्थिनी असे एकूण ४ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. त्यापैकी ४ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ९५९ मुले आणि २ हजार १६१ मुली असे एकूण ४ हजार १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याची निकालाची टक्केवारी ८७.३४ टक्के आहे.
  2. नेर - तालुक्यात १ हजार २७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ५७० मुले आणि ५८७ मुली असे एकूण १ हजार १५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  3. दारव्हा - तालुक्यात ९८२ मुले आणि ९०५ मुली असे एकूण १ हजार ८८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  4. दिग्रस - तालुक्‍यात १ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८३३ मुले आणि ७१२ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १ हजार ५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  5. आर्णी - तालुक्यात ८५० विद्यार्थी आणि ६६६ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  6. पुसद - तालुक्यात ३ हजार ९९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार ४४ मुले आणि १ हजार ६४३ मुली असे एकूण ३ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  7. उमरखेड - तालुक्यात २ हजार ४८३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २१३ मुले आणि १ हजार ५२ मुली असे एकूण २ हजार २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  8. महागाव - तालुक्‍यात २ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ हजार १७७ मुले आणि ९६१ मुली असे एकूण २ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  9. बाबुळगाव - तालुक्यात १०२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४९० मुले आणि ३५५ मुली असे एकूण ८४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  10. कळंब - तालुक्यात १ हजार १९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ४९३ मुले आणि ५५७ मुली असे एकूण १ हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  11. राळेगाव - तालुक्यात १ हजार २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  12. मारेगाव - तालुक्यात ८९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  13. पांढरकवडा - तालुक्यात १ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ३९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  14. झरी जामणी - तालुक्यात ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  15. वणी - तालुक्यात २ हजार ८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकूण १ हजार ५१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  16. घाटंजी - तालुक्यात १ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यवतमाळ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यात विज्ञान शाखेमध्ये अभयकुमार आशीषकुमार बाफणा ९४.७७ टक्के घेऊन प्रथम आलेला आहे, तर आरोही अनिल अमीन ९३.५३ टक्के घेऊन मुलींमध्ये प्रथम आलेली आहे.

यंदा बारावीच्या निकालात राज्यामध्ये मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १०९ परीक्षा केंद्रावरून ३० हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. निकालाचा टक्केवारी ८६.७३ टक्के आहे. विशेष म्हणजे १ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळवली आहे, तर १० हजार ५०५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकवली आहे. प्रथम आलेल्या अभयकुमारला ६५० पैकी ६१६ गुण मिळाले आहेत, तर आरोहीला ६०८ गुण मिळाले आहे. यासोबतच श्रावणी मदन देशमुख ९१.६९ टक्के गूण घेऊन तिसरी आली आहे.

तालुकानिहाय टक्केवारी -

  1. जिल्ह्यात महागाव तालुक्याचा सर्वाधिक ९२.३० टक्के निकाल लागला. तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी ७२.३३ टक्के आहे.
  2. उमरखेड - ९१.३२
  3. नेर - ९१
  4. आर्णी - ९०.६८
  5. पांढरकवडा - ९०.३१
  6. झरी - ८८.५६
  7. दिग्रस ८८.५२
  8. कळंब - ८७.६५
  9. पुसद ८७.४३
  10. यवतमाळ ८७.२३
  11. दारव्हा - ८७.२०
  12. घाटंजी ८६.९१
  13. बाभूळगाव - ८२
  14. मारेगाव - ७६.८१
  15. राळेगाव - ७५.४४

तालुकानिहाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -

  1. यवतमाळ तालुका - येथून २ हजार ३४५ विद्यार्थी आणि २ हजार ३७४ विद्यार्थिनी असे एकूण ४ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. त्यापैकी ४ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ९५९ मुले आणि २ हजार १६१ मुली असे एकूण ४ हजार १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याची निकालाची टक्केवारी ८७.३४ टक्के आहे.
  2. नेर - तालुक्यात १ हजार २७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ५७० मुले आणि ५८७ मुली असे एकूण १ हजार १५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  3. दारव्हा - तालुक्यात ९८२ मुले आणि ९०५ मुली असे एकूण १ हजार ८८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  4. दिग्रस - तालुक्‍यात १ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८३३ मुले आणि ७१२ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १ हजार ५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  5. आर्णी - तालुक्यात ८५० विद्यार्थी आणि ६६६ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  6. पुसद - तालुक्यात ३ हजार ९९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार ४४ मुले आणि १ हजार ६४३ मुली असे एकूण ३ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  7. उमरखेड - तालुक्यात २ हजार ४८३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २१३ मुले आणि १ हजार ५२ मुली असे एकूण २ हजार २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  8. महागाव - तालुक्‍यात २ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ हजार १७७ मुले आणि ९६१ मुली असे एकूण २ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  9. बाबुळगाव - तालुक्यात १०२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४९० मुले आणि ३५५ मुली असे एकूण ८४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  10. कळंब - तालुक्यात १ हजार १९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ४९३ मुले आणि ५५७ मुली असे एकूण १ हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  11. राळेगाव - तालुक्यात १ हजार २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  12. मारेगाव - तालुक्यात ८९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  13. पांढरकवडा - तालुक्यात १ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ३९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  14. झरी जामणी - तालुक्यात ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  15. वणी - तालुक्यात २ हजार ८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकूण १ हजार ५१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  16. घाटंजी - तालुक्यात १ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
Intro:मुलांमध्ये अभयकुमार बाफना तरमुलींमध्येआरोही अमीन अव्वल,जिल्ह्याचा बारावीत 86.73 टक्के निकाल Body:यवतमाळ :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात पुन्हा मुलांपेक्षा मुलींनीच आपली गुणवत्ता सिध्द करीत बाजी मारली. यामध्ये यावर्षी बारावीचा निकाल 86.73% लागला असून त्यात मुलींची टक्केवारी 90 65% इतकी आहे. तर मुलांची 83.33 टक्के आहे. म्हणजेच मुलांच्या तुलनेत सात टक्क्याने विद्यार्थिनी समोर आहे. गुणवत्तेत देखील मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे.फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्ह्यात 109 परीक्षा केंद्रावरून 30 हजार 578 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 26 हजार 511 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे 1382 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर दहा हजार 505 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेमध्ये अभयकुमार आशीषकुमार बाफणा याला 650 पैकी 616 गुण मिळाले असून त्याची टक्केवारी 94.77 आहे. तो मुलांमध्ये प्रथम आला.तर आरोही अनिल अमीन हिला 608 गुण मिळाले असून 93.53 टक्के गुण मिळाले आहे. आरोही ही मुलींमध्ये प्रथम आली आहे. यासोबतचे श्रावणी मदन देशमुख हिला विज्ञान शाखेत 596 गुण असून 91.69 टक्के मिळाले आहे.



तालुकानिहाय टक्केवारी

जिल्ह्यात महागाव तालुक्याचा (92.30) सर्वाधिक निकाल लागला. तर वणी तालुक्याचा निकाल (72.33) सर्वात कमी आहे. उमरखेड 91.32, नेर 91, आर्णी 90.68, पांढरकवडा 90.31, झरी 88.56, दिग्रस 88.52, कळंब 87.65, पुसद 87.43, यवतमाळ 87.23, दारव्हा 87.20, घाटंजी 86.91, बाभूळगाव 82, मारेगाव 76.81 तर राळेगाव तालुक्याचा निकाल 75.44 टक्के लागला आहे.

तालुकानिहाय उत्तीण झालेले विद्यार्थ्यीय

वतमाळ तालुक्यातील 2345 विद्यार्थी व 2374 विद्यार्थिनी अशा एकूण 4719 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. पैकी 4717 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ज्यामध्ये 1959 मुले व 2161 मुली असे एकुन 4120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याची निकालाची टक्केवारी 87. 34 टक्के आहे.

नेर - तालुक्यात 1271 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 570 मुले व 587 मुली असे एकूण 1157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दारव्हा - तालुक्यात 982 मुले व 905 मुली असे एकूण 1887 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिग्रस - तालुक्‍यात 1790 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 833 मुले व 712 मुलींचा समावेश आहे. पैकी 1585 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आर्णी- तालुक्यात 850 विद्यार्थी व 666 विद्यार्थिनी असे एकूण 1616 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पुसद- तालुक्यात 3990 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्या 2044 मुले व 1643 मुली असे एकूण 3487 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

उमरखेड- तालुक्यात 2483 त्यात 1213 विद्यार्थी व 1052 विद्यार्थिनी अशा एकूण 2265 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

महागाव- तालुक्‍यात 2316 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 1177 मुले व 961 मुली असे एकूण 2137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बाबुळगाव - तालुक्यात 1026 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 490 मुले व 355 मुली असे एकूण 845 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कळंब तालुक्यात 1197 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 493 मुले व 557 मुली असे एकूण 1050 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राळेगाव- तालुक्यात 1028 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 364 मुले 412 मुलींचा समावेश होता. पैकी 776 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मारेगाव- तालुक्यात असे 894 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 355 मुले व 334 मुलींचा समावेश होता. पैकी 679 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पांढरकवडा - तालुक्यात 1540 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात त्यांची मुले असे त्या मुलींचा समावेश आहे.. पैकी 1392 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

झरी जामणी- तालुक्यात 730 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 299 मुले 348 मुली असे एकूण 647 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

वणी- तालुक्यात 2087 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 672 मुले 838 मुली असे एकूण 1510 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

घाटंजी- तालुक्यात 1 हजार 758 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 747 मुले व 782 मुली असे एकूण 1529 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.