ETV Bharat / state

२१ वर्ष उलटूनही 'या' गावाला नाही ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

author img

By

Published : Oct 17, 2019, 8:45 AM IST

Updated : Oct 17, 2019, 1:13 PM IST

अकोला जिल्ह्यातून विभाजन होऊन 1998 ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पांगरी महादेव हे बार्शीटाकळी तालुक्यात होते. मात्र, विभाजन झाल्यानंतर मंगरुळपीर तालुक्याला जोडले गेले. पांगरी महादेव गावाला मंगरुळपीर तालुक्यात जोडले गेले. मात्र, तेव्हापासून गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही.

ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

वाशिम - जिल्ह्याची निर्मिती होऊन 21 वर्षे उलटली. मात्र, पांगरी महादेव गावाला ग्रामपंचायतच मिळाली नाही. त्यामुळे गावात विकासकामे होत नाहीत. गावाला ग्रामपंचायतचा दर्जा द्या किंवा गट ग्रामपंचायतला जोडा, अशी मागणी देखील केली. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

२१ वर्ष उलटूनही 'या' गावाला नाही ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

अकोला जिल्ह्यातून विभाजन होऊन 1998 ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पांगरी महादेव हे बार्शीटाकळी तालुक्यात होते. मात्र, विभाजन झाल्यानंतर मंगरुळपीर तालुक्याला जोडले गेले. पांगरी महादेव गावाला मंगरुळपीर तालुक्यात जोडल्या गेले. मात्र, तेव्हापासून गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा दाखला मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेताना अनेक अडचण येतात.

हे वाचलं का? - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

ग्रामपंचायत नसल्याने गावात विकास होत नाही. पाणी समस्या घरकुल मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा. अन्यथा आम्ही कुठल्याच निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुढारी आश्वासन देत प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन नियोजनात मग्न आहे. मात्र, या गावाकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ मिळेल का? त्यातून गावाला ग्रामपंचायत मिळेल का? हाच प्रश्न उपस्थित होतो.

हे वाचलं का? - बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता

वाशिम - जिल्ह्याची निर्मिती होऊन 21 वर्षे उलटली. मात्र, पांगरी महादेव गावाला ग्रामपंचायतच मिळाली नाही. त्यामुळे गावात विकासकामे होत नाहीत. गावाला ग्रामपंचायतचा दर्जा द्या किंवा गट ग्रामपंचायतला जोडा, अशी मागणी देखील केली. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

२१ वर्ष उलटूनही 'या' गावाला नाही ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

अकोला जिल्ह्यातून विभाजन होऊन 1998 ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पांगरी महादेव हे बार्शीटाकळी तालुक्यात होते. मात्र, विभाजन झाल्यानंतर मंगरुळपीर तालुक्याला जोडले गेले. पांगरी महादेव गावाला मंगरुळपीर तालुक्यात जोडल्या गेले. मात्र, तेव्हापासून गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा दाखला मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेताना अनेक अडचण येतात.

हे वाचलं का? - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

ग्रामपंचायत नसल्याने गावात विकास होत नाही. पाणी समस्या घरकुल मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा. अन्यथा आम्ही कुठल्याच निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुढारी आश्वासन देत प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन नियोजनात मग्न आहे. मात्र, या गावाकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ मिळेल का? त्यातून गावाला ग्रामपंचायत मिळेल का? हाच प्रश्न उपस्थित होतो.

हे वाचलं का? - बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता

Intro:स्लग:- 21 वर्ष उलटूनही गावाला ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने पांगरी महादेव येथील संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टाकला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार....

अँकर:- वाशिम जिल्ह्याची निर्मिती होऊन 21 वर्षे उलटली, मात्र पांगरी महादेव गावाला ग्रामपंचायतच नसल्याने गावात विकासकामे होत नाहीत.गावाला ग्रामपंचायत चा दर्जा द्या किंवा गट ग्रामपंचायत ला जोडा अशी मागणी करूनही जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्यामुळें ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करा अन्यथा आम्ही यापुढच्या कोणत्याचं निवडणूकित मतदान करणार नसल्याचं ग्रामस्थांनी ठरवलंय......

व्हीओ:- अकोला जिल्ह्यातून विभाजन होऊन 1998 ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि पांगरी महादेव गावाला मंगरुळपीर तालुक्यात जोडल्या गेले मात्र त्यावेळेस पासून गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आलीच नसल्याने ग्रामस्थांना ग्रामपंचायत चा दाखला मिळत नसून, येथील समस्या सुटत नाहीत. गावाला ग्रामपंचायत मिळावी यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले मात्र याची दखल घेतली नसल्याने या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला आहे.....

बाईट 1,2:- ग्रामस्थ

व्हीओ:- पांगरी महादेव हे बार्शीटाकळी तालुक्यात होत.मात्र विभाजन झाल्यानंतर मंगरुळपीर तालुक्याला जोडलं आहे.गावात ग्रामपंचायत नसल्याने शिक्षण घेताना अडचणी येत असल्याचं विद्यार्थी सांगतात.....

बाईट:- रोशनी जिरे विद्यार्थी

व्हीओ:- ग्रामपंचायत नसल्याने गावात विकास होत नाही, पाणी समस्या घरकुल मिळत नाहीत. त्यामुळं ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा अन्यथा आम्ही मतदान करणार नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.....

बाईट:- महिला

व्हीओ:- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुढारी मोठे,मोठे आश्वासन देत प्रचार करीत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन नियोजनात मग्न आहे.मात्र पांगरी महादेव गावच्या ग्रामस्थांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आतातरी जिल्हा प्रशासन यांची दखल घेऊन गावाला न्याय देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.....Body:21 वर्ष उलटूनही गावाला ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने पांगरी महादेव येथील संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टाकला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार....Conclusion:21 वर्ष उलटूनही गावाला ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने पांगरी महादेव येथील संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी टाकला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार....
Last Updated : Oct 17, 2019, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.