ETV Bharat / state

.... यांना भेटा 'हे' करताहेत १७ व्यांदा लोकसभेचे मतदान, वयवर्ष १०१

वयाची शंभरी पार केली असली, तरीही या आजोबांच्या हातात ना काठी होती, ना डोळ्याला चश्मा. या वयातही एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी त्यांची प्रकृती आहे.

author img

By

Published : Apr 18, 2019, 2:32 PM IST

.... यांना भेटा 'हे' करताहेत १७ व्यांदा लोकसभेचे मतदान, वयवर्ष १०१

वाशिम - देशात सध्या लोकसभा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत आहे. या निवडणुकीत वाशिममधील रिसोड मतदारसंघातील ढोरखेडा येथील वयाची शंभरी पार केलेल्या आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पिराजी वाळले असे या आजोबांचे नाव आहे. त्यांचे सध्याचे वय १०१ आहे. यावेळी त्यांनी चक्क १७ व्यांदा मतदान केले आहे.

.... यांना भेटा 'हे' करताहेत १७ व्यांदा लोकसभेचे मतदान, वयवर्ष १०१

वयाची शंभरी पार केली असली, तरीही या आजोबांच्या हातात ना काठी होती, ना डोळ्याला चश्मा. या वयातही एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी त्यांची प्रकृती आहे. यावेळी ग्रामपंचायतमध्ये त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन पिराजी वाळले यांनी यावेळी केले. १०१ वय असलेल्या या आजोबांनी देशातील सर्व १७ लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले आहे हे विशेष.

वाशिम - देशात सध्या लोकसभा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत आहे. या निवडणुकीत वाशिममधील रिसोड मतदारसंघातील ढोरखेडा येथील वयाची शंभरी पार केलेल्या आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पिराजी वाळले असे या आजोबांचे नाव आहे. त्यांचे सध्याचे वय १०१ आहे. यावेळी त्यांनी चक्क १७ व्यांदा मतदान केले आहे.

.... यांना भेटा 'हे' करताहेत १७ व्यांदा लोकसभेचे मतदान, वयवर्ष १०१

वयाची शंभरी पार केली असली, तरीही या आजोबांच्या हातात ना काठी होती, ना डोळ्याला चश्मा. या वयातही एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी त्यांची प्रकृती आहे. यावेळी ग्रामपंचायतमध्ये त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन पिराजी वाळले यांनी यावेळी केले. १०१ वय असलेल्या या आजोबांनी देशातील सर्व १७ लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले आहे हे विशेष.

Intro:अँकर:- देशात सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख असलेल्या लोकसभा निवडणुकीत 101 वर्षाच्या आजोबांनी चक्क 17 व्यांदा आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.रिसोड मतदारसंघातील ढोरखेडा येथील पिराजी वाळले असे या आजोबांनी नाव आहे .यावेळी त्यांच्या हातात ना काठी ना डोळ्याला चष्मा लावता आजोबांनी केले मतदान,यांचे ग्रामपंचायत ने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मी मतदान केले असून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वानी मतदान करन्याच आवाहन यावेळी आजोबांनी केलंय....Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.