ETV Bharat / state

भाजप मंत्र्याची असंवेदनशीलता..! दुष्काळी परिस्थितीत संजय धोत्रेंची लाडुतूला

अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचीत खासदार तथा राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जल्लोशाचा धडका  लावत पुन्हा ऐकदा लाडुतूला करत दुष्काळाबाबत  परिस्थितिबाबत असंवेदनशीलता दाखवली आहे.

author img

By

Published : Jun 7, 2019, 11:50 PM IST

राज्यमंत्री संजय धोत्रे यांची लाडूतुला करण्यात आली.

वाशिम- एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मात्र अजुनही आपल्या जल्लोशातच मग्न असल्याचे दिसून आले. आज (शुक्रवारी) वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची लाडुतूला करण्यात आली.

एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिति असताना नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे मात्र अजुनही आपल्या जल्लोशात मग्न असल्याचे दिसून आले.

अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचीत खासदार तथा राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जल्लोशाचा धडका लावत पुन्हा ऐकदा लाडुतूला करत दुष्काळाबाबत परिस्थितिबाबत असंवेदनशीलता दाखवली आहे. एकीकडे महाराष्ट्रात नेते मंडळी दुष्काळ दौरे करत आहेत. तर दूसरीकडे मात्र भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आपली लाडुतूला करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आले. त्यामुळे सत्ताधारी मंडळींनी ज्या मतदारांनी आपल्याला सत्तेत पाठविले त्यांचा विचार करावा, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वाशिम- एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मात्र अजुनही आपल्या जल्लोशातच मग्न असल्याचे दिसून आले. आज (शुक्रवारी) वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची लाडुतूला करण्यात आली.

एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिति असताना नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे मात्र अजुनही आपल्या जल्लोशात मग्न असल्याचे दिसून आले.

अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचीत खासदार तथा राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जल्लोशाचा धडका लावत पुन्हा ऐकदा लाडुतूला करत दुष्काळाबाबत परिस्थितिबाबत असंवेदनशीलता दाखवली आहे. एकीकडे महाराष्ट्रात नेते मंडळी दुष्काळ दौरे करत आहेत. तर दूसरीकडे मात्र भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आपली लाडुतूला करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आले. त्यामुळे सत्ताधारी मंडळींनी ज्या मतदारांनी आपल्याला सत्तेत पाठविले त्यांचा विचार करावा, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Intro:वाशिम:- एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिति असताना नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मात्र अजुनही आपल्या जल्लोशात मगन असल्याच दिसून येतय.अकोला लोकसभा मतदारसंघातिल भाजपचे विजयी उमेदवार तथा राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या जल्लोशाचा धड़ाका लावत पुन्हा ऐकदा लाडू तुला करत दुष्काळाच्या परिस्थिति बाबत असवेंदनशीलता दाखवली आहे. आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपच्या सत्कार कार्यक्रमात त्यांचा लाडुतूला करण्यात आलं.. Body:महाराष्ट्रात नेते मंडळी दुष्काळ दौरे करत आहेत तर दूसरी कड़े मात्र भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आपल्या लाडूतुला करण्यात व्यस्त असल्याच दिसून येत आहे. त्यामुळं सत्ताधारी मंडळींनी ज्या मतदारांनी आपल्याला सत्तेत पाठविलं याचा विचार करावा अशी भावना जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे....Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.